konkantoday
-
स्थानिक बातम्या

‘भल गो भाई’च्या जल्लोषात केळशीचा रथोत्सव संपन्न
केळशी (दापोली) धीरज वाटेकर -: शांत समुद्रकिनारा लाभलेल्या येथील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचा श्रीहनुमान जन्मोत्सव दिनी, चैत्री पौर्णिमेला होणारा वार्षिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत हनुमान जयंती जल्लोष्यात साजरी
रत्नागिरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदीर हे प्राचीन मंदीर असून या ठिकाणी हनुमान जयंती ही दरवर्षी जल्लोषात साजरी करण्यात येते.गेली दोन वर्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे औदयोगिक वसाहत पुन्हा स्फोटांनी हादरली
खेड :खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा जबरदस्त स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथिल प्रिवी ऑर्गानिक्स…
Read More » -
स्थानिक बातम्या

जोतिबाच्या नावानं चांगभलं! रत्नागिरीतील पेठकिल्ला येथे घुमला गजर
जोतिबाच्या नावानं चांगभलं…च्या जयघोषात रत्नागिरीसह परजिल्ह्यातील भाविकांनी शहरातील पेठकिल्ला येथील पुरातन श्री जोतिबा मंदिरात दर्शनासाठी शनिवारी दि. 16 एप्रिल रोजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

काही जिल्हा परिषद सदस्य मुदत संपूनही शासकीय निवासस्थाने सोडेनात?
रत्नागिरी : जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्च रोजी संपल्यानंतर रत्नागिरी टीआरपी येथील निवासस्थानेही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.…
Read More » -
स्थानिक बातम्या

काळबादेवीत धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी साडेसात कोटी : ना. सामंत
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावाला गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात तुफानी लाटांचा सामना करावा लागत आहे. या किनार्याची मोठी धूप होत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सव
रत्नागिरी : जिल्ह्यात मे महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या,ग्रामीण भागात सिलिंडरसाठी लागतात एक हजार रुपये
महागाईने अक्राळविक्राळ स्वरूप धारण करीत हातावर पोट असलेली सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीयांना जगणे मुष्किल केलेले असताना केंद्र व राज्यातील सत्ताधारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील शेतकरी बागायतदारांना जनरल दराने वीज आकारणी करण्याचा डाव,कोकणातील बागायतदार शेतकर्यांवर अन्याय
शासनाकडे कोकणवासीय आग्रहाने कोणतीच मागणी करत नाही अथवा आंदोलने करून मागण्या करत नाही, शासनाने काही निर्णय चांगले घेतले असे शेतकरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीकर पुन्हा अनुभवणार ‘तिमिरातूनी तेजाकडे’ जाणारा प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था “जाणीव फाऊंडेशन”ने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण…
Read More »