राष्ट्रीय बातम्या
-

नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या…
Read More » -

सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
लॉकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.…
Read More » -

तर १५ जूनपासून राज्यातील सर्व सलून व्यवसायिक शासन परवानगीशिवाय स्वतःच दुकाने सुरू करणार
राज्यातील सलून व्यवसायास २१ मे रोजी सुरू करण्यास दिलेली परवानगी ३१ मे रोजी सुधारित आदेश काढून रद्द केल्याने महाराष्ट्र नाभिक…
Read More » -

मनसेने देखील सोनूवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली
राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांसाठी करत काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका…
Read More » -

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत
कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारनं देशभरात लॉकडाऊनची घोषणी केली. त्यानंतर अनेक परप्रांतीय मजूर, कामगार मुंबईत अडकून पडले होते. हातात असलेलं काम…
Read More » -

आठ जूनपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजर राहणे अनिवार्य
राज्यात तीन जूनपासून “मिशन बिगीन अगेन”ची सुरुवात झाली आहे. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील…
Read More » -

सोमवारपासून बेस्टच्या फेर्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू
सोमवारपासून बेस्टच्या फेर्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या बसेसमध्ये ३० प्रवासी बसून, तर केवळ पाच…
Read More » -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा
मोजक्या शिवभक्तांच्या उत्साहात दुर्गराज रायगडावर साजरा झालेला सोहळा ऐतिहासिक ठरला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा झाला. लाखो शिवभक्तांची उपस्थिती…
Read More » -

मुंबईची ओळख असलेली बेस्ट पुन्हा धावण्यासाठी सज्ज
कोरोनाला हरविताना लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू का होईना अनलॉक केले जात आहे. मुंबईतदेखील बहुतांशी सेवा सुरू होत असतानाच मुंबईची…
Read More » -

येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल,-मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी
राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार मुंबईही अनलॉक होईल.…
Read More »