राष्ट्रीय बातम्या
-

राज्य सरकारचा चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय
राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.…
Read More » -

हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे
हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे हाच आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे; पण कोरोना…
Read More » -

सरकारी यंत्रणांतील सर्व कर्मचारी वर्गाचा पगार कसे द्यायचा ? सरकारसमोर प्रश्न
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांसह सरकारी यंत्रणांतील सर्व कर्मचारी वर्गाचा पगार कसे द्यायचा ? हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला असून पगारासाठी…
Read More » -

राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या…
Read More » -

लॉकडाउनमध्ये शिथीलता देताच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी
राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यास सुरुवात करताच मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. लॉकडानमुळे निर्मनुष्य…
Read More » -

१५ मे ते ६ जून या कालावधीत राज्यात १० लाख ९ हजार ६७९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मद्यविक्रीची दुकानंही बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यास सुरुवात झाली. १५…
Read More » -

मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर विधानसभा आणि लोकसभा भरवा-माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर विधानसभा आणि लोकसभेची शाळा भरवा. मगच पोटच्या गोळ्याला शाळेत पाठवा,” असं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलं…
Read More » -

राज्यात व जिल्ह्यात मंदिरे हॉटेल शाळा कॉलेज व विद्यापीठे अद्यापही ही बंदच
देशात सोमवारपासून अनलॉक १.०सुरू होत आहे. अनलॉक १.० मध्ये केंद्र सरकारकडून बऱ्याच गोष्टींमध्ये सूट दिली आहे.परंतु कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे…
Read More » -

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ५ हजार कोटींचा मदत द्यावी -रामदास आठवले
निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शेती घरे आणि मालमत्तेचे २० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान…
Read More » -

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येणार
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक…
Read More »