राष्ट्रीय बातम्या
-

भारतीय जैन संघटने च्या वतीने प्लाज्मा डोनर्सची यादी शासनाकडे सुपूर्द करण्याचा संकल्प
कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण…
Read More » -

1 सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळा सुरू करण्याच्या तयारीत
अनलॉक’च्या पुढील टप्प्यात 1 सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळेची घंटा वाजविण्याच्या तयारीत आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या…
Read More » -

किसान रेल्वेची सुरूवात महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत होणार
देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा ७ ऑगस्ट म्हणजेच…
Read More » -

राज्यातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या मदतीला गुगल पुढे सरसावले
राज्यातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या मदतीला गुगल पुढे सरसावले आहे. गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध…
Read More » -

राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात
मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन…
Read More » -

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी
राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. राम मंदीराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येत श्रीराम…
Read More » -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडेल.…
Read More » -

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना…
Read More » -

शासनाच्या निर्णयात वेगवेगळे निकष, एस.टी.ने येणार्या चाकरमान्यांना पासची गरज नाही, खाजगी गाडीने येणार्यांना पास अनिवार्य
चाकरमान्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी एसटीची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे…
Read More » -

कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका
कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात आहेत. मात्र त्या ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे.…
Read More »