राष्ट्रीय बातम्या
-

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक
माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. मी पोलिसांत फिर्याद दाखल करत आहे. कृपया त्या पेज वरून काही चुकीच्या पोस्ट…
Read More » -

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे.…
Read More » -

महाविकास आघाडी सरकारने कोकणी माणसाचे हाल का केले- भाजप नेते आशिष शेलार
गणेशोत्सवासाठी रेल्वे विशेष गाड्या सोडायला तयार असतानाही त्या नाकारून महाविकासआघाडी सरकारने कोकणी माणसाचे हाल का केले, असा सवाल भाजप नेते…
Read More » -

पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, नामदार उदय सामंत यांचाही समितीत समावेश
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण…
Read More » -

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत…
Read More » -

ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्या अधिकाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही-मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकिय गुन्हे असून त्यांनी…
Read More » -

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बाेट अँबुलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार- पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड, दि.9,- सन 2019- 20 च्या पुरवणी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये वचनबद्ध ठेवलेल्या अनुदानातून मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या…
Read More » -

राज्य सरकार कोरोनाशी नव्हे तर संख्येशी लढत आहेे–विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार कोरोनाशी नव्हे तर संख्येशी लढत आहेे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पडवे येथील लाईफ…
Read More » -

स्वराज्याचा ठेवा आणि किल्यांचे सौंदर्य जपले नाही तर शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष कामाचा नाही -खासदार संभाजीराजे
किल्ले संवर्धन आणि त्यांचे जतन होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गासह कोकणातील जलदुर्गांचे प्राधिकरण होण्याची आवश्यकता आहे. विजयदुर्ग किल्याची पडझड झाल्याचे वृत्त कानी…
Read More » -

महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला–माजी खासदार किरीट सोमैय्या
महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा…
Read More »