राष्ट्रीय बातम्या
-

कोकणात २९ हज़ार ५५० कोटींची मोठी गुंतवणूक, ३८ हज़ार नोकऱ्या निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्योग भरारी !
मुंबई – कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ,रत्नागिरी तालुक्यात एमआयडीसी क्षेत्रांमध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे…
Read More » -

MIM चा मविआत येण्यासाठी लेखी प्रस्ताव!, ‘या’28 जागांवर केला दावा!!
. महाविकास आघाडीत एमआयएमला सोबत घेण्यासाठी इम्तियाज जलील यांनी आघाडीतील दोन प्रमुख पक्षाला लेखी प्रस्ताव पाठवला आहे. यात काँग्रेस आणि…
Read More » -

अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? मोठं कारण आलं समोर!
महायुतीमध्ये जागा वाटपाचे घोडे अजूनही अडलेले आहेत. दसऱ्याला महायुतीचे जागा वाटप पूर्ण होवून उमेदवारांची यादीही जाहीर केली जाईल असे सांगितले…
Read More » -

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी…
Read More » -

अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित; प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कर महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवारी २०२२-२३ या वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली. भारताचा धावपटू अविनाश साबळे याला पुरस्कार जाहीर केला गेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीची फानयल गाठून इतिहास घडवला होता. त्याने पॅरिसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु पदकापासून तो दूर राहिला. २०२२-२३ चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे.
* प्रदीप गंधे यांनी १९८२ च्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरी व पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. उत्कृष्ट क्रीडा…
Read More » -

विधानसभेत प्रश्न विचारण्यात काँग्रेसचा ‘हा’ आमदार अव्वल, आदित्य ठाकरेंचा नंबर कितवा? विधानसभा निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मागील म्हणजेच 14 वी विधानसभा नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात कोणत्या आमदाराची कामगिरीही दमदार होती? याचा एक अहवाल संपर्क या संस्थेने तयार केला आहे. त्यात कोणत्या आमदाराने सर्वात जास्त प्रश्न सरकारला विचार? सर्वात कमी प्रश्न कोणी विचारले? कुणी काहीच प्रश्न विचारले नाहीत याचा आढावा घेतला आहे.
मागील पंचवार्षिक काळात विधिमंडळाची एकूण 12 अधिवेशनं पार पडली. गेल्या विधानसभेच्या तुलनेत कोविडचा परिणाम म्हणून आरोग्यविषयक प्रश्नांत वाढ झाली आहे.…
Read More » -

नारीशक्तीच्या उत्सवात नारीलाच नाकारण्यापर्यंत संभाजी भिडेंची मजल! दुर्गादेवी दौडमध्ये महिलांना नाकारले, म्हणाले बट्ट्याबोळ…!! शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गणपती, नवरात्र सणाला आलेल्या उत्सवी स्वरूपावर बोलताना त्यांनी वक्तव्य केले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झालीय. संभाजी भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले…
Read More » -

पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! दर साडेसहा मिनिटांनी…!! मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न दोनच दिवसांत पूर्ण होणार आहे. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा येत्या शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उदघाटन होणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर त्वरित आरे – बीकेसी टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.
मेट्रो ३चा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल, असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात…
Read More » -

“स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही.”, पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान . विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी येथून उघडकीस आली. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली…
Read More » -

राज्य सरकारचा मोठा निर्णय! 100 रुपयांचा स्टँप बंद!! सर्वसामान्यांना भुर्दंड!!! मुंबई : राज्यातून आत्ताच एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किंमान 100 रुपयांच्या स्टँप पेपवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता.
मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क…
Read More »