राष्ट्रीय बातम्या
-

एक उंदीर पकडा व बावीस रुपये मिळवा , सहा महिन्यात केला
प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणार्या सुमारे १ लाख ६० हजार उंदरांचा खात्मा मुंबई पालिकेने जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या…
Read More » -

परप्रांतीयांनी परत रोजगारासाठी मुंबईची वाट धरली
कोरोना रूग्णांची संख्या ओसरू लागल्याचे तसेच कोरोनाविषयक निर्बंध हटू लागल्यामुळे परराज्यातून मुंबईकडे पुन्हा कामगारांचा ओघ सुरू झाला आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची…
Read More » -

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी
राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक…
Read More » -

राज्यभरात पावसाचे लवकरच पुनरागमन
काही दिवसांपासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस…
Read More » -

प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांना खंडणीसाठी धमकी
घोडावत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत आणि भागीदार नीलेश भरत बागी (रा. बेळगाव) यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी…
Read More » -

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशनासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६जुलै रोजी आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधानभवन प्रवेशाकरीता कोविड-19 संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य…
Read More » -

एसटीच्या सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ ,महाराष्ट्र एसटी संघटनेने लक्ष वेधले
एसटीच्या सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लालपरीच्या या सेवकांना औषधपाण्यासाठीही पैसे नाहीत, त्यांची देणी तातडीने एकरकमी देण्यात यावीत, अशी…
Read More » -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा तळाला
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांत मिळून सध्या के वळ १६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा…
Read More » -

लस घेण्याआधी पेनकिलर्स खाताय? थांबा
करोना लसीचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून लस घेण्याआधी पेनकिलर्स खाऊ नये असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिल आहे. लस…
Read More » -

मुबलक लस पुरवली तर राज्याचं संपूर्ण लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना संकटातून वाट काढायची असेल तर आज लस एकमात्र उपाय आहे. हे सरकारदेखील जाणून आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर…
Read More »