राष्ट्रीय बातम्या
-

मुंबईतील बनावट लसी प्रकरणातील टोळीने नागरिकांना दिले होते लसी ऐवजी चक्क सलाईन वॉटर
कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, मुंबईतील बनावट लसीकरणाच्या प्रकरणाने राज्यसह देशभरात खळबळ उडवून दिली. बनावट कोरोना…
Read More » -

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध उत्तमच -खासदार संजय राऊत
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.…
Read More » -

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हीप
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ व ६ जुलै असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने…
Read More » -

राज्यात ७० टक्के लसीकरण झाले तर तिस-या लाटेची दाहकता कमी जाणवेल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
फक्त लसीकरणामुळेच तिसरी लाट ठोपवता येईल. राज्यात ७० टक्के लसीकरण झाले तर तिस-या लाटेची दाहकता कमी जाणवेल, अशी माहिती आरोग्यमंत्री…
Read More » -

मुंबई विद्यापीठात आता मराठीतून इंजिनीअरिगचे शिक्षण
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची विद्यापीठांमध्ये अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठात आता या धोरणानुसार शैक्षणिक रचनेत अमुलाग्र बदल…
Read More » -

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात -भाजप आमदार आशिष शेलार
पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप आमदार आशिष…
Read More » -

ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” -संजय राऊत यांची जोरदार टीका
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल…
Read More » -

गणेशोत्सवासंदर्भात शासनाकडून नियमावली जाहीर
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.…
Read More » -

म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे -नारायण राणे
ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मित्रपक्ष शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडत भाजपचे राज्यसभा…
Read More » -

मुंबईच्या समुद्राच पाणी वापरण्यायोग्य होणार? पहा मुख्यमंत्री काय म्हणाले
मुंबई : मुंबईसाठी समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करणारा प्रकल्प सुरू करणे हे क्रांतिकारी पाऊल असून, आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त…
Read More »