राष्ट्रीय बातम्या
-

करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव
करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला…
Read More » -

महाराष्ट्रातील केवळ दोनच वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रांच्या निधीतून मंजुरी
जिल्हास्तरावरील रुग्णालयांना सक्षम करणे आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे या उद्देशाने तीन टप्प्यात राबविण्यात आलेल्या केंद्र…
Read More » -

१२ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील महिन्यापासून लसीकरण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार…
Read More » -

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी , केंद्राची फक्त ७०१ कोटी रुपयांची मदत
राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी…
Read More » -

कोकणासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार कोटी वा त्यापेक्षाही अधिक रकमेचे पॅकेज
कोकणासह राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचे पॅकेज राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजूर करण्यात येणार…
Read More » -

राज्यात अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना एकूण नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न
राज्यात अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख आणि केंद्राच्या माध्यमातून दोन लाख, त्याच प्रमाणे शेतकरी असल्यास…
Read More » -

जनसामान्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या नेत्याने आपल्या देशाचे नेतृत्व करावे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आणावे- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मातोश्री या नावातच एवढी ताकद आहे की आजपर्यंत भले भले नमले.. वंदनीय *बाळासाहेबांनी त्या काळी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी मुंबईत…
Read More » -

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान
राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने…
Read More » -

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल तर आम्हाला आनंदच आहे -शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे अनेकांना आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख…
Read More » -

राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम -खासदार संजय राऊत
देशाला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत आणि ते…
Read More »