राष्ट्रीय बातम्या
-

तिरुपती देवस्थानला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या केसांतून सुमारे 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार
तिरुपती देवस्थानला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या केसांतून सुमारे 126 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे याठिकाणी भाविकांचे केस कापण्यासाठी 600 न्हाव्यांची…
Read More » -

त्यामुळेच मी विद्यार्थ्यांच्या आवडीचा मंत्री झालोय -उदय सामंत
परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणारा मंत्री म्हणून माझी राज्यातील घराघरात ओळख निर्माण झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून…
Read More » -

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव हे भारताचा राष्ट्रीय ध्वज गुंडाळण्यात आले होते.…
Read More » -

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन,भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.कोरोनाची लागण…
Read More » -

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी केली बक्षिसांची घोषणा
भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक…
Read More » -

एसटी बंदने सामान्य जनतेचे हाल सुरूच , तोडग्याबाबत दोन्ही बाजूने हालचाली नाहीत
राज्यात सुमारे तीन महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. हा तोडगा नक्की कधी…
Read More » -

काही वेळापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प
गेल्या काही वेळापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क बंद आहे.याबाबत…
Read More » -

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढीचा लाभ घ्यावा शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा…
Read More » -

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे -उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च…
Read More » -

महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ पुरस्कार
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही…
Read More »