स्थानिक बातम्या
-

प्रमुख गाड्यांच्या कोट्यात ५० टक्के वाढ
उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकण रेल्वे प्रवासात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, मे महिन्यापासून रत्नागिरी स्थानकासाठी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी आणि वंदे…
Read More » -

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी रेल्वेच्या प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करा राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी…
Read More » -

वाढत्या तापमानापासून संरक्षणासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप
रत्नागिरी, दि. 17 ) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची…
Read More » -

नगर भूमापन मिळकतींमध्ये फेरफार नोंद घेण्याकामी इप्सित प्रणालीमध्ये नवीन ४ फेरफार प्रकारांची सुविधा सुरुhttps://epsit.mahabhumi.gov.in संकेतस्थळाचा वापर करुन सुविधेचा लाभ घ्यावा
रत्नागिरी, दि. 17 ) : नगर भूमापन मिळकतींमध्ये फेरफार नोंद घेण्याकामी इप्सित प्रणालीमध्ये नवीन ४ फेरफार प्रकारांची सुविधा सुरु झाली…
Read More » -

मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय शेवटची घटका:तत्काळ दुरुस्तीची रहिमान दलवाई यांची मागणी
चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून, तो अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले…
Read More » -

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या…
Read More » -

श्री क्षेत्र टेरव येथे शिमगोत्सव जल्लोषात साजरा
चिपळूण : निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक…
Read More » -

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्मृती सभागृह
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून येथील दी न्यू सोसायटीच्या सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी…
Read More » -

मुंबई मध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक विकास विषयांवर सकारात्मक चर्चा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…
Read More » -

टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दांपत्याला पोलीस कोठडी
चिपळूण:-गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर तसेच संचालक नेहा नार्वेकर या दांपत्याला शनिवारी रत्नागिरी येथील आर्थिक…
Read More »