स्थानिक बातम्या
-

कोंकणी समाज ट्रस्ट’चा आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेला मदतीचा हात
रत्नागिरी : ईद-उल-फित्रचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने रत्नागिरीतील आशादीप मतिमंद मुलांची संस्था येथे सामाजिक बांधिलकी जपणारा एक विशेष उपक्रम राबवण्यात…
Read More » -

फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी स्पृहा भावे हिचा युवासेनेच्या वतीने गौरव
रत्नागिरी येथील फाटक हायस्कूलची इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कुमारी स्पृहा भावे हिने ‘होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’च्या अंतिम फेरीत धडक…
Read More » -

बेघर निवारा केंद्र, वसतिगृह, शिवभोजन, अनाथ आश्रमांमध्ये तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत.
रत्नागिरी : शालेय पोषण आहार, शिवभोजन, बेघर निवारा केंद्र, वसतिगृह तसेच अनाथ आश्रमांमधील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून याठिकाणी तातडीने गॅस…
Read More » -

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
चिपळूण: तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे खापरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More » -

भारत शिक्षण मंडळाचे देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष व द्वितीय वर्ष विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे “Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue” या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग
दिनांक १७/०३/२०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे पर्यावरणशास्त्र विभागाकडून “Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue”…
Read More » -

रत्नागिरी परिमंडलात १८ कोटींची थकबाकी
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…
Read More » -

फेब्रुवारीत ४१ हजार ५२२ फुकटे प्रवासी
विनातिकीट कोकण रेल्वे प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत…
Read More » -

भरणे जगबुडी नदीपात्रातील पाणीपातळीत घट
बारमाही वाहणार्या भरणे येथील जगबुडी नदीपात्रातील पाणी पातळीत घट झाली आहे. रणरणत्या उन्हामुळे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने पाणीटंचाईचा…
Read More » -

महामार्गावरील बावनदी पूल अखेर वाहतुकीस खुला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील बावनदी येथील नवीन पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या…
Read More » -

“ग्राहक देवो भव” घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही
खेड : जोपर्यंत एमआरपीसोबत उत्पादन खर्च सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत खरी ग्राहक संरक्षण व्यवस्था अस्तित्वात येणार नाही, तसेच वस्तूंवर…
Read More »