स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी जिल्ह्यातील काही दुकानदारांनी शेतकर्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही दुकानदारांनी शेतकर्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील…
Read More » -

पश्चिम रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्याची निर्मिती !
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु, त्यांच्यासाठी एका लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित…
Read More » -

राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहणी..
राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी…
Read More » -

एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्यासाेबत युती करावी, यासाठी किती धडपड करताे हे उद्धवसेनेने जगाला दाखवून दिले- पालकमंत्री उदय सामंत
मनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे, राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळण्याचा पुन्हा प्रकार
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.यामुळे काही…
Read More » -

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या.
कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी आणि व्यवसायवृद्धीसाठी ४० वर्षापूर्वी…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील पीएम किसान योजनेपासून ३ हजार ४४१ शेतकरी वंचित राहण्याची शक्यता.
शासनाने सूचनां करूनही ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अद्याप न काढून घेतल्याने चिपळूण तालुक्यातील ३ हजार ४४१ शेतकरी पीएम…
Read More » -

शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून,…
Read More » -

बालवाडी, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भारत शिक्षण मंडळाची नवीन भव्य इमारत सज्ज.
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल येथे नवी इमारत विद्यार्थ्यांसाठी सज्ज झाली आहे. या इमारतीची वास्तुशांत नुकतीच करण्यात आली.…
Read More »