स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार, शहरात प्रधानमंत्री आवासमधून १ हजार घरे उभारणार.
रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार असून १ हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत. साळवी स्टॉप येथील…
Read More » -

चिपळुणात शेतकरी हवालदिल, युरिया खताचा तुटवडा.
सध्या अनेक शेतकर्यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तालुक्यासाठी १ हजार मेट्रीक टन खताची गरज असतानाही ५००…
Read More » -

दापोलीच्या कर्दे व मुरूड समुद्रकिनार्यावर समुद्रातून वाहून आले संशयास्पद पुठ्ठ्याचे रोल.
दापोलीच्या कर्दे व मुरूड समुद्रकिनार्यावर समुद्रातून पुठ्ट्याचे संशयास्पद रोल वाहून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे काही वेळ प्रशासनाची…
Read More » -

लोटे औद्योगिक वसाहतीतील कोजन प्लांट येथे पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोजन प्लांट येथे अश्विनी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजमध्ये कामगाराचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. पिंटू बबन सिंह (४३, रा.…
Read More » -

रत्नागिरीतील हवामान केंद्राला कोणीच वाली नाही, महत्त्वाच्या दिवसात कार्यालयाला कुलूप
सध्या राज्यात व कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे मात्र इशारा देणाऱ्या रत्नागिरी हवामान खात्याचे…
Read More » -

माहिती अधिकारात विचारलेल्या ३९ पत्रांपैकी केवळ ९ पत्रांना उत्तर, माजी आमदार विनय नातू यांचा आरोप.
माहिती अधिकारातील पत्रांना उत्तरे देण्यासाठी दीड महिना कालावधी लागत असेल तर यामागे काहीतरी गडबडीचा मामला असावा, अशी शंका करून जिल्हाधिकार्यांचा…
Read More » -

कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणारी उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक २९ रोजी यार्डात विसावणार.
शिमगोत्सवात २ मार्चपासून वसईमार्गे कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेल्या उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलला विशेष पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.…
Read More » -

काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचे कुटुंब दमले – काळ्या विद्ये वरून रामदास कदम यांचा आमदार भास्कर जाधव यांच्यावर पलटवार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी त्यांच्या विरोधकांवर हल्लबोल केला. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील राजकीय वातावरण तापले आहे. 2009…
Read More » -

स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समिती करणार, स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा -उद्योगमंत्री ना. उदय सामंत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो अंमलात…
Read More » -

जयगड येथील समुद्रात नांगर टाकलेल्या जहाजावरील फिलिपाईन्स येथील अभियंत्याचा आकस्मिक मृत्यू.
जयगड येथील जे.एस.डब्ल्यू पोर्टजवळ समुद्रात नांगर टाकलेल्या एम.व्ही. डाली या जहाजावर फिलिपाईनच्या इंजिनिअरचा मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी…
Read More »