स्थानिक बातम्या
-

खेडमध्ये पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे शामराव पतसंस्थेविरोधात ठेवीदार आक्रमक.
खेड येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संताप उसळला असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा घातला
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख…
Read More » -

बारसूतील कातळशिल्पांच्या जतनासाठी निधी वापरा, हायकोर्टच्या खंडपीठाचे आदेश.
कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर केलेल्या…
Read More » -

केवळ आर्थिक फायद्यासाठी एका आईने आपल्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार, दापोलीतील संतापजनक घटना
दापोली तालुक्यात येथे एक काळीज हलवणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी एका आईने आपल्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाबाह्य स्थलांतरित आणि शाळांमध्ये नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांची नोंदणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने १ ते…
Read More » -

लांजा तालुक्यातील वनगुळेत तब्बल चार बिबटे रस्त्यावर वावरताना सीसीटीव्हीत कैद.
लांजा तालुक्यातील वनगुळे गावातील एका घरासमोरील रस्त्यांवर एक नव्हे तर तब्बल चार बिबटे वावरताना दिसून आले आहेत. ३० जून रोजी…
Read More » -

खेडची कबड्डीपटू समरीन बुरोंडकरला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा बेस्ट महिला खेळाडू पुरस्कार.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा बेस्ट महिला खेळाडू पुरस्कार महाराष्ट्राची महिला कबड्डीपटू आणि खेडची सुकन्या समरीन बुरोंडकर हिला जाहीर झाला आहे. दि…
Read More » -

रत्नदुर्ग किल्ल्यावरून खाली पडलेल्या तरुणीची ओळख पटली,सुखप्रीत कौर धालिवाल हिने आत्महत्या केल्याचा संशय
रत्नदुर्ग किल्ल्यावरून एक तरूणी खाली पडल्याच्या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली होती. तरूणीला शोधण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तरूणीचा…
Read More » -

रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे टेट्रॉपॉड लाटांमुळे सरकले.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधारा १९० कोटी खर्चून उभारण्यात येत आहे. मिर्या बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते…
Read More » -

वाळू मिळत नसल्याने प्रधानमंत्री आवास घरकुलांची बांधकामे रखडली.
रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण किंवा इतर आवास योजनेचे सुमारे १५ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यात रत्नागिरी तालुक्याचा विचार…
Read More »