स्थानिक बातम्या
-

समुद्रातील प्रदूषणाचा फटका, पांढरा डॉल्फिन मृत अवस्थेत दापोली हर्णे किनाऱ्यावर
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळला आहे. समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल…
Read More » -

कवींनो! कवितेची गाजलेली ओळ सद्यस्थितीतील अभिव्यक्तीत मांडा
‘चिपळूण मसाप आणि चिपळूण कोमसाप’चा पुढाकार ;‘गणपत वाणी बिडी पिताना’वर ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधवस्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा चिपळूण ::…
Read More » -

“माय राजापूर”च्या वतीने पर्यटन स्थळांचा विकास आराखडा आमदार किरण सामंत याना सादर
राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या माय राजापूर संस्थेने पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार त्या पर्यटन स्थळांचा…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्याच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी खेड तालुक्यातील अमल सिद्दीकीची निवड
रत्नागिरी जिल्ह्याच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी खेड तालुक्यातील अमल सिद्दीकीची निवड झाली आहे. एका छोट्या गावातून येऊन जिल्ह्याच्या…
Read More » -

माझ्या मतदार संघातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या मागे मी भक्कमपणे उभा:- आमदार किरण सामंत
प्रत्येक जनतेचा प्रश्न सोडवने माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे लांजा – पंचायत समिती लांजा यांच्या वतीने आयोजित महाआवास अभियान पुरस्कार वितरण…
Read More » -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना शिंदेगटात फोडाफोडीवरून तणाव…
Read More » -

मिरकर वाडा येथील मच्छीमारी नौका बुडाली, सहा खलाशाना वाचवले, दोन जण बेपत्ता
मिरकरवाडा येथील मासेमारी नौका मच्छीमारी करून बंदरात परतताना भगवती बंदर येथे समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली.…
Read More » -

कोट्यवधी रुपये खर्च करूनही घाट वाहतुकीस धोकादायक,करूळ घाट आणखी काही दिवस कामामुळे बंद रहाणार!
करूळ घाटात तडा गेलेल्या धोकादायक दरडी काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एसएसपीएल कंपनीला पाचारण…
Read More » -

गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबाचे पावणे चार लाखाचे दागिने चोरट्याने लांबविले
गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले…
Read More » -

दांडेआडोम ते कोतवडे जाणार्या रस्त्यावर पादचारी वृध्दाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम ते कोतवडे जाणार्या रस्त्यावर पादचारी वृध्दाला अज्ञात दुचाकीची धडक बसून अपघात झाला. अपघातातील जखमी वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा…
Read More »