स्थानिक बातम्या
-

पटवर्धन हायस्कूल चे पाचवी स्कॉलरशिप मध्ये घवघवीत यशपाचवीचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
उज्वल यशाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल या प्रशालेला इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तम आणि घवघवीत यश मिळाले आहेयावर्षी…
Read More » -

जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 अधिनस्त तालुका कार्यालयांसाठी भाडेतत्वावर जागा हवी.
रत्नागिरी, दि. 11 : जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था रत्नागिरी या शासकीय कार्यालयाचे अधिनस्त असलेली शासकीय तालुका कार्यालये मंडणगड,…
Read More » -

राजापुरातील वाटुळ येथे मंजूर सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासकीय मंजुरीअभावी रखडले, निधी वितरित करा, आ. सदाभाऊ खोत यांची मागणी.
राजापूर तालुक्यातील वाटुळ येथे मंजूर करण्यात आलेले सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अद्याप प्रशासकीय मंजुरीअभावी रखडले आहे. या हॉस्पिटलसाठी आवश्यक निधीची…
Read More » -

रत्नागिरी साखरतर मार्गावरील रस्त्याची दुरावस्था, तक्रार करणाऱ्या नागरिकांना अधिकार्यांकडून टोलवाटोलवीचीे उत्तरे
सध्या मुसळधार पाऊस सुरू होताच अनेक ठिकाणी रस्त्याच्या खड्ड्यानी डोके वर काढले आहे रत्नागिरी साखरतर रस्त्यावर शिरगाव दत्त मंदिर ते…
Read More » -

घेरा यशवंतगडाच्या संवर्धन कामाच्या चौकशीची मागणी -भाई जगताप.
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या निकृष्ट दुरूस्ती कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी…
Read More » -

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पर्यटन स्थळांसाठी ५ कोटींचा निधी.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनार्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि…
Read More » -

महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कामांसाठी तीन वर्षांनी निधी उपलब्ध.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे येथील पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय आणि महापुरुष मंदिर बाधित झाल्यानंतर त्यांच्या पुनर्बाधणीसाठी सुमारे २ कोटी ७१…
Read More » -

माचाळच्या निसर्गसौंदर्याला बाधा लागू नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतने पर्यटकांसाठी सूचना फलक.
लांजा तालुक्यातील माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी येणार्या मद्यधुंद हुल्लडबाज पर्यटकांकडून येथील निसर्ग सौंदर्याला गालबोट लावण्याचे पालू प्रकार घडू लागल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने…
Read More » -

कोळंबे ते शास्त्रीपूल या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे ते शास्त्रीपूल या मार्गाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे थेट…
Read More » -

….तोपर्यंत स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत, आ. शेखर निकम यांची विधानसभेत मागणी.
स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने चालू वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र…
Read More »