स्थानिक बातम्या
-

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी झालेल्या दोन दुचाकींमध्ये अपघात होवून या अपघातात रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथील शैलेश शिवराम जाधव याचा…
Read More » -

जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणाची प्रारुप प्रभाग रचना२१ जुलै पर्यंत हरकती सूचना पाठवाव्यात – जिल्हाधिकारी
*रत्नागिरी, दि. 14 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा अधिनियम 5) चे कलम 12…
Read More » -

आरजू कंपनी गंडा घालून गेली, फसवणूक झालेले लोक आता १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.
स्थानिक गरजू लोकांना व्यवसाय उद्योग सुरू करून देतो असे सांगून त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीस भाग पाडून त्यानंतर त्यांची फसवणूक करून…
Read More » -

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन संपन्न*
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा…
Read More » -

श्री रत्नेश्वर ग्रंथालय, धामणसे — सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व वृक्ष वाटप कार्यक्रम.
श्री रत्नेश्वर ग्रंथालय, धामणसे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत १६ जुलै २०२५ रोजी दोन…
Read More » -

रस्त्याच्या कामामुळे पाय घसरून पडलेल्या तरूणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू.
साळवी स्टॉप येथील झोपडपट्टीत राहणारा काशिनाथ कल्लाप्पा जोगळेश्वर (वय ४०) हा रस्त्याच्या कामामुळे पाय घसरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत…
Read More » -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच उतरणार-भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच उतरणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, ”महायुती म्हणून जागावाटपात…
Read More » -

रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मंत्री नितेश राणे यांचे पत्र
आमदार नितेश राणे यांनी कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी कोल्हापूर रेल्वे रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र…
Read More » -

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा अत्यंत देखणे, प्रेरक, माहितीपूर्ण आराखडा करा; होलोग्राफीचा वापरही व्हावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. १३ ):- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे जगभरातील इतिहासकारांना, अभ्यासकांना आणि संशोधकांना आकर्षित करणारे, प्रेरणा देणारे, ऐतिहासिक…
Read More » -

हातलोट घाटाच्या सुधारणा कामाला गती! रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांतील अंतर लक्षणीय कमी होणार.
खेड :* पर्यटनदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हातलोट घाट रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. रत्नागिरी…
Read More »