स्थानिक बातम्या
-

चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास मोफत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व आसपासच्या भागातील चाकरमान्यांना कोकणात सहज आणि मोफत पोहोचता यावे म्हणून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती…
Read More » -

डबेवाल्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 25 लाख 50 हजारांत 500 चौरस फुटांचे घर मिळणार
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ममुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केले ना. नितेश राणे यांचे जाहीर अभिनंदन
रत्नागिरी | : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन सभागृहाला स्वराज्याचे पहिले आरमारप्रमुख, अजिंक्य योद्धा मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रत्नागिरी…
Read More » -

दापोलीत गोवा किल्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त
दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त…
Read More » -

दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या उदघाटनाची युद्धपातळीवर तयारी सुरू
येथील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या १६ ऑगस्ट रोजी होणार्या उदघाटनासाठी यंत्रणेने सर्वच आघाड्यांवर कंबर कसली आहे. रस्ते डागडुजीसह दोन हेलिपॅडची उभारणी…
Read More » -

विषबाधा झालेले पेढे परजिल्ह्यातील, अन्नप्रशासन विभागाकडून तपास सुरू
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे रस्त्यालगत असलेल्या वेदांत ज्वेलरीमधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा विमा योजनेपासून वंचित राहणार
दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत सरकारने निर्णय केला आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी…
Read More » -

महामार्ग गुणवत्तेसाठी चौकशी समिती स्थापन करा, जिल्हा अग्रीमा महिला संघाची मागणी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हा अग्रीमा महिला संघाच्या प्रतिनिधींनी गेल्या…
Read More » -

ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढूनकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा
रत्नागिरी, दि. १४ :- शासनामार्फत राज्यात अॕग्रीस्टॅक योजना १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी…
Read More » -

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण…
Read More »