स्थानिक बातम्या
-

दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना”अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबर
रत्नागिरी, दि. 25 : “भारतीय टपाल विभागातर्फे आयोजित फिलाटेली (पोस्टाची तिकिटे जमविण्याचा) छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना” सुरु…
Read More » -

आंबेनळी घाट आणि वरंध घाटातील वाहतुकीबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश!
रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात…
Read More » -

खेड तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू
खेड तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मालती नारायण पालांडे असे मृत…
Read More » -

काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात उदय सामंतांचं वक्तव्य
भगव्या शालीवरून मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काही जण भगव्या शाली घालून मिरवतात असं…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 92 नर्सिंग होमपैकी तब्बल 28 नर्सिंग होम्समध्ये विविध त्रुटी आढळल्या
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 92 नर्सिंग होमपैकी तब्बल 28 नर्सिंग होम्समध्ये विविध त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप…
Read More » -

आंबोलीची विशेष ओळख सांगणारा ‘बुश फ्रॉग’
पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मुख्य हॉट स्पॉट असलेल्या आंबोली परिसरात दुर्मीळ व अतिदुर्मीळ वन्यजीव, वनस्पती दिसून येतात. या परिसरात सापडणार्या उडत्या…
Read More » -

‘माता न तू वैरिणी’- पोटच्या एक महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या जन्मदातीस जन्मठेपचिपळूण जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा
रत्नागिरी, दि. २५ :- अतिरिक्त सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आज एक…
Read More » -

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील नवनिर्मित रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन
रत्नागिरी : सद्यःस्थितीत रेल्वे कार्यक्षेत्रातील बदलत चाललेली परिस्थिती, रेल्वे विभागाकडून राबविण्यात येत असलेले सुधारणा प्रकल्प व त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज
दोन दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे…
Read More » -

ठाण्याहून शेकडो बसगाड्या कोकणाच्या दिशेने रवाना, शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी
गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला असून त्यानिमित्ताने ठाणे, मुंबईकर कोकणाच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातून सोमवारी…
Read More »