स्थानिक बातम्या
-

गणपतीपुळे सरपंचपद सर्वसाधारण, वरवडेत महिला नेतृत्वाला संधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणपतीपुळे आणि वरवडे ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय सदस्यसंख्या व आरक्षण सोडत अखेर…
Read More » -

नद्या, ओढ्यांमध्ये विद्युत प्रवाहाने मासेमारी करणार्यांवर कारवाई करा, क्रांती व्यापारी संघटनेची मागणी
कोकणातील नद्या, ओढे आणि जलस्त्रोतांमध्ये वाढत असलेल्या पर्यावरणविरोधी प्रकारांबाबत देवरुख क्रांती व्यापारी संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या प्रकारांना…
Read More » -

अवैध दारू जिल्हा प्रशासनाच्या रडारवर, जिल्हा प्रशासनाचे निर्देश
अवैध दारू निर्मिती, विक्री आणि हातभट्टीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा…
Read More » -

’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला अधिकृत मंजुरी, पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला बूस्टर डोस
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने बहुप्रतिक्षित ’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला अधिकृत मंजुरी दिली आहे.…
Read More » -

कफ सिरप खरेदीचे नियम बदलले, गोळ्यांना मात्र सवलत; केंद्र सरकारचा निर्णय नेमका काय? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर…
: आता सर्दी-खोकला झाला म्हणून औषधांच्या दुकानात जाऊन थेट ‘कफ सिरप’ (Cough Syrup) विकत घेता येणार नाही. केंद्र सरकारने कफ…
Read More » -

सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग
सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी…
Read More » -

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार-दुचाकी अपघातात ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर रविवारी सायंकाळी झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे…
Read More » -

पडवे-तवसाळ येथेखाडीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
गुहागर तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे…
Read More » -

रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरून होणारी फिनोलेक्स सहीत सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबविण्याची मनसेची मागणी
रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरून होणारी फिनोलेक्स सहीत सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ रोखण्यात यावी यासाठी आज मनसे तालुका अध्यक्ष श्री…
Read More » -

नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार -पालकमंत्री उदय सामंत
यंदा पावसाने ओढ दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा केवळ १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता,…
Read More »