स्थानिक बातम्या
-

रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव
रत्नागिरी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल)…
Read More » -

चिपळुणात वडिलांसमक्ष मुलाचे अपहरण
शहरातील काविळतळी येथील राहुल गार्डन येथून वडिलांच्या समोरच त्यांच्या २९ वर्षीय मुलाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केल्याची खळबळजनक – घटना…
Read More » -

नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज संपन्न
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 9 एप्रिल 2026 रोजी…
Read More » -

जिल्ह्यातील किनारपट्टीला संरक्षणाचे कवच
कोकण किनारपट्टीवर सातत्याने वाढत असलेल्या समुद्री धूपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत ’कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पां’ तर्गत २५ जिल्ह्यातील…
Read More » -

भाईंदरमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू!
भाईंदर : भाईंदरमध्ये मोकळ्या मैदानात उभारलेल्या झोपडपट्टीत आग लागून जवळपास २० सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन…
Read More » -

नारायण राणे यांच्या हृदयात नेहमी कोकण राहिला आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशपांडे यांनी कोकणी माणूस काटेरी फणसासारखा असतो, असे जे म्हटले आहे ते खा. नारायण राणे यांच्याकडे पाहूनच म्हटले असावे. देशाचे…
Read More » -

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकाबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची ठाम भूमिका : नाटकाला महाराष्ट्रात बंदी; तरीही सादर केल्यास कायदेशीर कारवाई
रत्नागिरी, १० एप्रिल - वारकरी संप्रदायाची विटंबना करणारे 'ईठ्ठला' नाटकाला वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, विठ्ठल भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी…
Read More » -

कोकणनगर येथील दुकानदारांसाठी नगर परिषद बांधणार हक्काचे गाळे
रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील रस्त्याकडेला असलेल्या अनधिकृत दुकानांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. नगर परिषदेने या…
Read More » -

निर्यात करणार्या कंपनींकडून आखडते हात, मासळीचे दर निम्म्यावर
कोकणातील विशेषतः हर्णे बंदरातील मासळीला अरब देशांमध्ये मोठी मागणी असते. ’म्हाकूल’ सारख्या मासळीची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे…
Read More » -

एक वर्षात तब्बल 30 हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचीरेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाची कामगिरी
कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी करताना प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले तब्बल 53 लाख…
Read More »