महाराष्ट्र
-

“प्र.ल.” माहितीपट सहाव्यांदा सह्याद्री वाहिनीवर
रत्नागिरी दि.१६ मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा नाट्यरसिकांना अनुभवता येणार आहे.ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारित “प्र.ल.” हा माहितीपट…
Read More » -

टाटा समाजिक विज्ञान संस्थेवर रोहित पवारांचे गंभीर आरोप; जाणून घ्या, नेमकं काय झालं?
मुंबई : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारखी (टीस) नावाजलेली संस्था राजकीय द्वेषाचे अजेंडे राबविण्याचे अड्डा होत असेल इतर संस्थांची काय परिस्थिती…
Read More » -

खोपोली घाटात अचानक 100-200 गाड्या पडल्या बंद, क्लच प्लेट जळाल्या, नेमकं कारण काय?
स्वातंत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी आणि लागून आलेला शनिवार, रविवार या लाँग विकेंडमुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हजारो…
Read More » -

भर समुद्रात मालवाहू जहाजाची मच्छीमार नौकेला धडक; चौदा खलाशांचे प्राण वाचले!
पालघर : समुद्रकिनाऱ्यापासून तीन नॉटिकल माईल दूर समुद्रात ‘श्री साई’ या मच्छीमार नौकेला १४ऑगस्ट रोजी रात्री एका मोठ्या लाल रंगाच्या…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार परिषदेचे निवळी येथे आंदोलन!
रत्नागिरी : कोकणातून जाणा-या व १७ वर्षांपासून कोकणवासियांची डोकेदुखी ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर आता मराठी पत्रकार परिषदेने आवाज उठवण्याचा निर्णय…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनाला यश
आबलोली (संदेश कदम) : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जीव मुठीत धरून…
Read More » -

मुंबईत शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून सागरी मार्ग २४ तासांसाठी खुला!
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. हा सागरी किनारा मार्ग…
Read More » -

पुढील तीन दिवस राज्यात घरांची खरेदी-विक्री व्यवहार ठप्प.राज्यातील नोंदणी विभागाचे कामकाज राहणार तांत्रिक कारणास्तव बंद!
ठाणे : राज्यातील नोंदणी विभागाच्या आय-सरीता या प्रणालीच्या तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे विभागाचे कामकाज…
Read More » -

लोढा- बिढा एका समाजाचे मंत्री नाहीत, कारवाई झालीच पाहिजे…’, राज ठाकरेंची थेट भूमिका
सध्या कबुतर खान्याच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण रंगताना दिसत आहे. न्यायालयाचे आदेश धुडकावून जैन समाज कबुतर खान्यांवरील कारवाईविरोधात आक्रमक झाला आहे.…
Read More » -

आंबा घाटात दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू*
दि १४ ऑगस्ट आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून…
Read More »