महाराष्ट्र
-

तीनवेळा १० थर लागताच, जय जवाननी अविनाश जाधवांसोबत गुलाल उधळला, म्हणाले बाप-बाप होता है..
ठाणे : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी १० थर लावून विक्रम केला. त्यानंतर…
Read More » -

सर्वच विभागांत मुसळधार; विदर्भात चौघांचा, मराठवाड्यात दोघांचा मृत्यू!
राज्यात मुसळधार : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा राज्यातील सर्वच विभागांना फटका बसला. विदर्भात विविध घटनांत चौघांचा बळी गेला,…
Read More » -

आतापर्यंत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू ,अनेक गोविंद जखमी
राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खासकरून मुंबई आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे.…
Read More » -

अण्णा, आता तरी उठा, मतांची चोरी झालीय; पुण्यात अण्णा हजारेंच्या फोटोसह झळकले बॅनर!
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर केलेलं आंदोलन जगभरात गाजलं होतं. मै हूँ अण्णा.. या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची…
Read More » -

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट
मुंबईच्या मानखूर्दमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान, एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीसाठी दोरी बांधताना बाल गोविंदा…
Read More » -

जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे १० थर रचून रचला विश्वविक्रम;
मुंबई:—मुंबई जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे १० थर रचून विश्वविक्रम रचला आहे. ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण…
Read More » -

मुंबईत जोरदार पाऊस; विक्रोळीत घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू!
मुंबई : मुंबई आणि उपनगरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर आपले रौद्र रूप दाखवले आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात मध्यरात्री…
Read More » -

“प्र.ल.” माहितीपट सहाव्यांदा सह्याद्री वाहिनीवर
रत्नागिरी दि.१६ मराठी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा नाट्यरसिकांना अनुभवता येणार आहे.ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारित “प्र.ल.” हा माहितीपट…
Read More » -

टाटा समाजिक विज्ञान संस्थेवर रोहित पवारांचे गंभीर आरोप; जाणून घ्या, नेमकं काय झालं?
मुंबई : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारखी (टीस) नावाजलेली संस्था राजकीय द्वेषाचे अजेंडे राबविण्याचे अड्डा होत असेल इतर संस्थांची काय परिस्थिती…
Read More » -

खोपोली घाटात अचानक 100-200 गाड्या पडल्या बंद, क्लच प्लेट जळाल्या, नेमकं कारण काय?
स्वातंत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी आणि लागून आलेला शनिवार, रविवार या लाँग विकेंडमुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हजारो…
Read More »