महाराष्ट्र
-

नवी मुंबई विमानतळाचां नामकरण वाद न्यायालयात! दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास विलंबामुळे याचिका!!
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन राजकीय नेते, सत्ताधारी पक्षांनी अनेकदा दिले,…
Read More » -

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता-प्रताप सरनाईक
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार…
Read More » -

जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाही, नवीन काहीच नाही; विनोद पाटील
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही,…
Read More » -

मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. सरकारचा जीआर स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी…
Read More » -

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोठा विजय! हैदराबाद गॅझेट लागू होणार; या मागण्याही मान्य!
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे…
Read More » -

पोलिसांची नोटीस : जरांगेंनी दाखवली ‘टोपली’, म्हणाले मेलो तरी हटणार नाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर…
Read More » -

बाप्पाच्या निरोपास पावसाची हजेरी; राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस!
गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच पावसानं हजेरी लावली आणि आता घरगुती गणरायांच्या विसर्जनाचा दिवस उजाडलेला असतानाही पावसानं काही माघार घेतलेली नाही.उलटपक्षी येत्या दिवसांमध्ये…
Read More » -

जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाचा सर्वात मोठा आदेश, 4 वाजेपर्यंत दिली मुदत
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडली. याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा…
Read More » -

आम्ही सांगितले तर महाराष्ट्रातील 9 कोटी लोक तुमचे चॅनल बघणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा वृत्तवाहिन्यांना इशारा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज काही मराठी वृत्तवाहिन्यांबद्दल रोष व्यक्त केला. मराठी वृत्तवाहिन्यांनी सरकारचे ऐकून रिपोर्टिंग करु नये.…
Read More » -

राष्ट्रीय आरोग्य अभियान’ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या १४ व्या दिवशी राज्याची आरोग्यसेवा विस्कळीत!
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सुमारे ३४ हजार…
Read More »