महाराष्ट्र
-

राज्य सरकारवर कर्जाचा वाढता बोजा; वर्षअखेर कर्जाची रक्कम ९ लाख कोटींवर जाण्याचा वित्त विभागाचा अंदाज!
मुंबई : निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता, विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.…
Read More » -

मुंबईसह राज्यभरात आजही पावसाचा इशारा; ‘या’ भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस!
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यभरात रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. दरम्यान, मुंबईसह…
Read More » -

पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह -शिवसेनेचे खासदार संजय राऊत
रविवारी झालेल्या आशिया कप २०२५ च्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. मात्र या सामन्यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन…
Read More » -

पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन!
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यातील हडपसर लोणी काळभोर…
Read More » -

बोगस व्यक्तीचा ओबीसीत समावेश होणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी केवळ राजकारण सुरू आहे. सरकारी निर्णय हा ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली जात…
Read More » -

देशभरात पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा मिळणार!
Agriculture News मुंबई : राज्य सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाला ‘कृषी’चा दर्जा दिला आहे. या पथदर्शी निर्णयाची राष्ट्रीय स्तरावर…
Read More » -

अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..!
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मोठ्या इशाऱ्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झालीये. मान्सून परतीच्या प्रवासावर असून पुढील दोन ते तीन दिवस…
Read More » -

९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम
तलवारीच्या धारेवर अटकेपार झेंडा रोवणाऱ्या साताऱ्याच्या भूमीत आता लेखनीची धार तळपणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकतेच प्रकाशित…
Read More » -

पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भारतात पाण्याची कमी नसून पाण्याच्या नियोजनाची मोठी कमतरता आहे. पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. पाणी हाच…
Read More » -

मुंबईनंतर लखनऊतही मोठी विमान दुर्घटना टळली, खासदार डिंपल यादवसह १५१ प्रवासी असलेल्या विमानाला लावला इमर्जन्सी ब्रेक; काय घडलं?
Indigo Plane Emergency Landing at Lucknow Airport : दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर चाक निखळलेल्या एका विमानाचे लँडिंग करण्यात आले होते.…
Read More »