महाराष्ट्र
-

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यात?
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ठप्प पडलेले ” आपल्या गावात आपले सरकार ” आता अस्तित्वात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थयांच्या निवडणुका…
Read More » -

१ नोव्हेंबर २०२५ पासून नवा नियम लागू: बँक खात्यात आता ‘चार’ नॉमिनी!
नवी दिल्ली : बँक ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या बँक खात्यात फक्त एकच नॉमिनी असेल, तर आता…
Read More » -

पेन्शन आणि निवृत्तीच्या नियमांत बदल; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
Pension Rule : केंद्र सरकारने २०२५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांचा…
Read More » -

राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र
काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सवानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. तसेच त्यावेळी त्यांच्यात दिसलेली आपुलकी चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान,…
Read More » -

मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग आता दहा पदरी बनवला जाणार
महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीच्या माध्यमातून लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्गाचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण…
Read More » -

राज्यातील विरोधक 1 नोव्हेंबरला निवडणूक आय़ोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार
राज्यातील विरोधक 1 नोव्हेंबरला निवडणूक आय़ोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.या मोर्चात मविआसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे.…
Read More » -

काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही,मुंबईत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार
मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी…
Read More » -

महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक येथे पर्यटकांची अडकलेली बोट सुखरूप
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामुळे पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. शहराचेप्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णालेक परिसरात नौकाविहारासाठी गर्दी होत आहे. सोमवारी काही पर्यटक बोटींग…
Read More » -

महेश कोठारेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया दिली?
भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, असे वक्तव्य करणारे मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि…
Read More » -

आंबोलीच्या इतिहासात एवढा कमी पाऊस कधीच झाला नाही आंबोलीत यावर्षी फक्त 108 इंच पाऊस!
*सर्वाधिक पाऊस ज्या ठिकाणी होतो, त्यामध्ये आंबोली हे एक ठिकाण आहे. पावसाळी हंगामात आंबोलीत सरासरी 300 ते 350 इंच (…
Read More »