महाराष्ट्र
-

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती!
ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात…
Read More » -

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
मुंबई, दि.२४: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर…
Read More » -

खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान!
सातारा : पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतुक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने होत असलेला बोगदा प्रकल्प…
Read More » -

भाजपची प्राथमिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट गांभिर्याने पूर्ण कराआमदार रविंद्र चव्हाण; विजय मिळवण्यासाठी दिला मंत्र.
रत्नागिरी : जिल्ह्यात भाजप प्राथमिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवता येईल. परंतु त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत…
Read More » -

राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.
मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कल्याण…
Read More » -

मुख्यमंत्र्यांचा बनावट व्हिडिओ; १२ सोशल अकाऊंटवर गुन्हा दाखल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या १२ विविध सोशल मीडियावरील खातेधारकांविरुद्ध मंगळवारी महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा नोंदवला आहे.…
Read More » -

अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले-दीपक केसरकर.
राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुरुवातीला नाराज नसल्याचं सांगणारे दीपक केसरकर यांनी आता मात्र त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. अनेक लोकांनी मला…
Read More » -

35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा ‘देवदूत’ आरीफ याचा उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार.
निलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा ‘देवदूत’ आरीफ बामणे याचा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…
Read More » -

ठाण्यातील ९३ हेक्टर कांदळवनाचा नाश; सरकारच्या ‘वन सर्वेक्षण अहवाला’तून धक्कादायक माहिती उजेडात!
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र २०२१ ते २०२३ या दोन वर्षांमध्ये नष्ट झाल्याचे ‘भारतीय वन सर्वेक्षण…
Read More » -

दीपक केसरकरांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल, गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले…
Read More »