महाराष्ट्र
-

देवाच्या पुजाऱ्याला माहीती असतं की देव नाहीय. हे केवळ पैसे कमावण्याचं साधन आहे- अभिनेते वैभव मांगले यांनी नास्तिक मेळाव्यात मांडले मत.
देवाच्या पुजाऱ्याला माहीती असतं की देव नाहीय. हे केवळ पैसे कमावण्याचं साधन आहे, म्हणूनच ही लोकं सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी…
Read More » -

येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही-शिवसेना प्रतोद सुनील प्रभू.
मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई…
Read More » -

आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन!
मुंबई : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठीची थांबविण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आठवड्याभरात भूसंपादनाला…
Read More » -

भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही- माजी खासदार विनायक राऊत.
रत्नागिरी जिल्ह्यात संघटना वाढवायची असेल, तर प्रथम कार्यकारिणी बदला. शिवसेना संघटना ही काँग्रेसच्या पावलावर चालत असल्यासारखे वाटत आहे. एकाच पदाधिकाऱ्याकडे…
Read More » -

वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण!
मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत करणे अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूमुळे शक्य झाले आहे.…
Read More » -

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
रत्नागिरी, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या…
Read More » -

उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी, संजय राऊत यांची टीका!
दगा फटका कोणी केला? भाजपने गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता अशी टीका शिवसेना…
Read More » -

सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला अणूस्कुरा घाटात अपघात.
सांगलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसला अणूस्कुरा घाटात आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक…
Read More » -

फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर पूर्ण, 16 तासांचा प्रवास 8 तासात करा, फेब्रुवारीत उदघाटन?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं…
Read More » -

‘वंचित’चे नेते सुजात आंबेडकरांनी दिली विशाळगडाला भेट; हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात घेतलं दर्शन!
“हिंदू – मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जात आहे. गडाची देखभाल करणाऱ्यांना जे लोक त्रास देत आहेत, ते…
Read More »