महाराष्ट्र
-

अधिकार्यांच्या हौशेपोटी उड्डाणपुलाचा नवा आराखडा बनवला जात असल्याचा माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या उड्डाणपूल दुर्घटनेला ठेकेदार व अधिकारी जबाबदार असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. उलट एका अधिकार्याच्या हौशेपोटी शहरातील…
Read More » -

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार!
*मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झालेला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच अद्यापही कायम आहे. प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी किंवा तरुण नेत्यांना संधी मिळावी,…
Read More » -

भूकंपग्रस्त दाखला वितरण संदर्भातील निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, विश्वास मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्य अव्वर सचिव महसूल यांना दिले माहिती घेण्याचे दिले आदेश,
रत्नागिरी:- मुंबई- पात्र भूकंपग्रस्त वंचित राहू नयेत म्हणून भूकंपग्रस्त दाखला वितरणातील काही जाचक अटी शिथिल कराव्यात, आणि भूकंपग्रस्ता संदर्भातील झालेल्या…
Read More » -

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय उभारण्याची वन मंत्र्यांकडे केली मागणी.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक…
Read More » -

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार !
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती)…
Read More » -

मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट!
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जयंत पाटील यांच्या पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून पाटील कुटुंबातील एक…
Read More » -

ज्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यांना याबाबत काही कळणारच नाही- माजी खासदार विनायक राऊत शिंदे गटावर भडकले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटविण्यात यावे, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे, त्यावरून…
Read More » -

नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई!
नाशिक, नंदुरबार, मुंबई, नागपूर : मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला. तर गुजरातमध्ये चार जण दगावले.…
Read More » -

दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा!
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून दादर-रत्नागिरी-दादर रेल्वेगाडी दिव्यावरून सोडण्यात येत असून कोकणवासीयांकडून वारंवार मागणी करूनही रेल्वेगाडी दादरवरून चालवण्यास चालढकल केली…
Read More » -

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे… शरद पवार यांची अमित शाह यांच्यावर सडकून टीका, तडीपार म्हणूनही उल्लेख!
यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. बाबूभाई म्हणून गुजरातचे…
Read More »