महाराष्ट्र
-

रिफायनरीसाठी पुढील दोन वर्षात गतीमान हालचाली होतील, राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांचे मत.
अमेरिका व सौदी अरेबियाच्या भागीदारीतून नाणार रिफायनरी होणार होती. २०१७ मध्ये नाणार येथे प्रकल्पाची सुरूवात होणार होती. पण तेव्हा अमेरिकेत…
Read More » -

रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू!
*अलिबाग : रायगड जिल्ह्यात वर्षभरात ७३२ रस्ते अपघातांची नोंद झाली. ज्यात २६६ जणांचा मृत्यू झाला. तर ६२४ जण गंभीर जखमी…
Read More » -

नारळ खरेदी करायला गेला अन् डोक्यातच नारळ पडून व्यक्तीचा जागीच मृत्यू, रायगड जिल्ह्यातील घटना.
रायगडच्या मुरुडमध्ये नारळ खरेदी करायला गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडून मृत्यू झालाय.रायगडच्या राजपुरी गावात राहणारे 48 वर्षीय जयेश गीते शिवमंदिरातील…
Read More » -

काय सांगता! शेगावात टक्कल पडण्याची साथ! अचानक केस गळती होऊन…
. बुलढाणा : शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होणे सुरू झाले असून काही दिवसातच…
Read More » -

36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन ‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन’ शपथ घ्या – जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 8 :- परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास…
Read More » -

हिरकन्या’ बोट अलिबागच्या समुद्रात बुडाली; १५ खलाशी बचावले!
अलिबाग येथील समुद्रात तालुक्यातील आक्षी साखर येथील हिरकन्या ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सोमवारी रात्री बुडाली. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी…
Read More » -

सावंतवाडी शहरातील मोती तलावात पर्यटनासाठी सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी 6 बोटी दाखल.
सावंतवाडी शहरातील मोती तलावात पर्यटनासाठी सावंतवाडीकरांच्या दिमतीला आणखी 6 बोटी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या बोटी बदकाच्या आकाराच्या बनविण्यात…
Read More » -

शासन दरबारी नमनसारख्या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, अभिनेता ओंकार भोजने.
शासन दरबारी नमन सारख्या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्यासाठी कलावंत, कलाप्रेमी रसिकांनी एकत्र यवून खर्या अर्थाने आवाज उठवणे गरजेचे आहे.…
Read More » -

तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला!
कोल्हापूर : मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनंतर किल्ले विशाळगड पर्यटक, दुर्गप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला…
Read More » -

क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी 5 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत
रत्नागिरी, दि. 7 :- सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बोर्ड अंतर्गत असलेल्या शाळेतील इयत्ता दहावी व बारावी मधील खेळाडू…
Read More »