महाराष्ट्र
-

कोकणातील पॅसेंजर गाड्या सुरू होईपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही- माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा.
कोकणवासी यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ…
Read More » -

आता घरबसल्या करता येणार दस्त नोंदणी; वन स्टेट, वन रजिस्ट्रेशनची लवकरच अंमलबजावणी.
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी (Document registration) करता…
Read More » -

रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार कॅशलेस उपचार, नितीन गडकरींची घोषणा!.
: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत…
Read More » -

मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयशाला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर आघाडीच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच आगामी…
Read More » -

बुलढाण्याच्या गावकऱ्यांना टक्कल कशामुळे पडलं? लॅब रिपोर्टमध्ये समोर आलं खळबळजनक कारण!
बुलढाणा : बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाण्याच्या शेगावमधल्या काही गावांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे…
Read More » -

बचतगटांच्या परतफेडीत कसूर; मायक्रोफायनान्स संस्थांची कर्ज थकबाकी वाढून ४.३ टक्क्यांवर!
मुंबई : कर्ज परतफेड रखडण्याचे वाढते प्रमाण पाहता, घेतल्या गेलेल्या सावध भूमिकेने जुलै-सप्टेंबर २०२४ तिमाहीत सूक्ष्म वित्त अर्थात मायक्रोफायनान्स संस्थांकडून…
Read More » -

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम?
: शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे…
Read More » -

आयकर विभागाचा चालक बनला तोतया आयुक्त, नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा!
वसई : आयकर विभागात चालक म्हणून काम करणाऱ्या एका भामट्याने चक्क आयकर अधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा…
Read More » -

ग्रामपंचायत स्तरावर दाखले देताना खबरदारी घ्या : ना. योगेश कदम.
ग्रामपंचायत दाखले देताना संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी केले आहे. बांगला देशामधून येऊन कोकणात वास्तव्य…
Read More » -

ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्र पत्रकार परिषदेत जाहीर केले. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी…
Read More »