महाराष्ट्र
-

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे मिरकर वाडा येथील कारवाई केल्या बद्दल अभिनंदन करणारे फलक शहरात झळकले.
देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य… म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार’ असे ठळक वाक्य असलेले मत्स्य व्यवसाय व बंदरे…
Read More » -

MIDC व रास अल खैमाह इकॉनॉमिक झोन आणि UAE इंडिया बिझनेस कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व रास अल खैमाह इकॉनॉमिक झोन (RAKEZ) आणि UAE इंडिया बिझनेस कौन्सिलसह यांच्यात झालेल्या सामंजस्य…
Read More » -

सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर!
मुंबई : करोना महासाथीच्या काळात शैक्षणिक कोंडीला तोंड देऊन उभ्या राहिलेल्या शासकीय शाळांनी अवघ्या दोन वर्षांत विश्वास गमावल्याचे चित्र आहे.…
Read More » -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख.
जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या…
Read More » -

कोल्हापुरात बँकेच्या मॅनेजरनेच घातला ग्राहकांना कोटीचा गंडा, आयसीआयसीआय बँकेतील प्रकार!
कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेतील मॅनेजर विकास आण्णाप्पा माळी (वय ३८, सध्या रा. जरगनगर, कोल्हापूर…
Read More » -

बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय!
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत.…
Read More » -

गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार याप्रमाणे येत्या पाच वर्षांत २५ हजार नव्या लाल परी बस घेण्याच्या…
Read More » -

…तर केंद्रीय निवडणूक आयुक्त जेलमध्ये जातील! ईव्हीएम हटाओ सेनेचा इशारा!
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाला आहे. हा मोठा इलेक्शन स्कॅम आहे. निवडणुकीनंतर 100 हून…
Read More » -

‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक!
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारने नुकतीच…
Read More » -

राजूल पटेल यांचा जय महाराष्ट्र.
अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक आणि नेत्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांचे या परिसरात मोठे कार्य आहे.…
Read More »