महाराष्ट्र
-

सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई : मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले…
Read More » -

लोकांच्या पोटात अन्न नाही आणि हे हिंदुत्ववाद करत बसलेयत, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका!
. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी झटका मटणवरून भाजपवर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका…
Read More » -

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ
शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, १० लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित हे सरकारचे अपयश औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी…
Read More » -

सायबर चोरट्यांकडून ५६ लाखांची फसवणुक !
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत तिघांची ५६ लाख रुपयांची…
Read More » -

ईपीएफ पेन्शनरांचा मंगळवारी कोल्हापूरमध्ये मोर्चा.
रत्नागिरी : ईपीएफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीतर्फे येत्या मंगळवारी (दि. १८ मार्च) कोल्हापूरच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर धडक मोर्चा…
Read More » -

कोंकण रेल्वे मराठी भाषेचा विसर! दिवा रत्नागिरी ट्रेन मध्ये मराठी भाषेत फलकच नाही!!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्यानंतरही मराठीचा द्वेष करणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.(शनिवार दि १५ मार्च) दिवा…
Read More » -

छातीत दुखू लागल्याने संगीतकार ए आर रेहमान रुग्णालयात दाखल!
: ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संदीप जोशी यांना विधानपरिषदेची उमेदवारी!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. महायुतीचे…
Read More » -

छत्रपती शिवराय, संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, राजापूर शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण, संबंधितावर गुन्हा दाखल.
बुधवारी होळी उत्सवात राजापूर शहरात जवाहर चौकात घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थ अबाधित राखत वातावरण शांत केलेले असताना व…
Read More » -

मुसलमानांनी १०० नमाज अदा केले, पण विज्ञान…. नितीन गडकरी यांचे वक्तव्य!
नागपूर : महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य होतो, तेव्हा एक अभियांत्रकी महाविद्यालय मिळाले होते. ते नागपुरातील अंजूमनला दिले, कारण, मुस्लीम समाजातील…
Read More »