महाराष्ट्र
-

महिन्याला 1500 रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला का? संजय राऊत संतापले
पुण्याच्या हद्दीत जास्त अपहरणाच्या घटना घडतायत. महिलांवर खुलेपणाने अत्याचार, छेडछाडी घटना घडतायत. कोण आहेत पालकमंत्री, कोण आहेत पोलीस आयुक्त? यांना…
Read More » -

मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे येथील पिकअप शेडला अडथळा ठरणारा अनधिकृत खोका हटवला.
मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री…
Read More » -

जगद्गुरू नरेंद्राचार्यांचे देहदान, रक्तदानाचे कार्य खूप मोठे!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार.
मुंबई, 27 फेब्रुवारी. :- जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. मी ते जवळून अनुभवले आहे. त्यांचे देहदान,…
Read More » -

“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”, पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…
Read More » -

देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल -मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे
पालघर दि.27:- वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून…
Read More » -

साहित्यात राजकीय स्थित्यंतराचे प्रतिबिंब उमटणारच – धीरज वाटेकर
चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा…
Read More » -

काम न करणार्यांना पदाधिकार्यांना बाजूला केले जाईल, खा. तटकरे यांचा इशारा.
राष्ट्रवादी पक्ष ताकदीने मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम जोमाने करा, जे पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद नोंदणीत अग्रेसर राहतील, अशा पदाधिकारी व…
Read More » -

संच मान्यतेच्या नवीन नियमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ प्राथमिक शाळा बंद होणार!
रत्नागिरी : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार २० पट संख्या असलेल्या शाळांसाठी एकही शिक्षक पदाल मंजुरी न…
Read More » -

गुन्हेगार पुढाऱ्यांना आजीवन अपात्र करण्यास केंद्र सरकारचा विरोध; त्याऐवजी ‘इतक्या’ वर्षांची बंदी आणणार!
गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकारण्यांवर आजीवन बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात केंद्र सरकारने…
Read More » -

“महाराष्ट्रात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?” स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त प्रश्न
. गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास…
Read More »