महाराष्ट्र
-

सिंधुदुर्ग ठरला देशातला पहिला ‘ए -आय ‘युक्त जिल्हा…! नितेश राणे यांची घोषणा
सिंधुदुर्ग. -आजच्या महाराष्ट्र दिनाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आजपासून जिल्ह्याच्या कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए -आय )वापर करण्यास…
Read More » -

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन.
मुंबई, दि १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि…
Read More » -

डीबीजे महाविद्यालयातील तन्वी रेडीजने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक.
डीबीजे महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील प्रथम सत्रात शिक्षण घेत असलेल्या तन्वी भूषण रेडीजने एशियन योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या…
Read More » -

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा मुंबई, : – महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी…
Read More » -

माहिती उपसंचालक रवी गिते यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न.
नवी मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रवी गिते हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त…
Read More » -

कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर…
Read More » -

इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ…
Read More » -

नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले.
सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा…
Read More » -

महाराष्ट्र राज्यातील शाळांना ०२ मे ते १६ जून कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर
मुंबई २९ :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांना शुक्रवार, दि.०२ में, २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे…
Read More » -

माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार.
धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला दहशतवादी थांबतात का?”;…
Read More »