देश विदेश
-

२६/११ दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण; मुंबईवरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत?
१६ वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) गटाच्या १० दहशतवाद्यांच्या एका गटाने मुंबई…
Read More » -

पॅन कार्डमध्ये होणार बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प? जुने कार्ड निरुपयोगी ठरणार?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी घोषणा केली की सरकार पॅन २.० लागू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
Read More » -

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता 3 दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला…
Read More » -

संसदेत पहिला दिवस गोंधळाचा; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब!
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अदानी प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सुरू होताच काही…
Read More » -

अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल : इरोशनी गलहेना
विश्व साहित्य संस्कृती चळवळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान यांनी उभे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी सुरू केलेल्या या संमेलनातून जागतिक…
Read More » -

ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते, यावर 100 टक्के लोकांचा विश्वास बसलाय.- किरण माने
विधानसभेचा निकाल जरी लागला असला तरीही आरोप-प्रत्यारोपांचा राजकारण काही थांबलेलं नाहीये. आता यावर एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आलेली…
Read More » -

मी बिनशर्त माफी मागतो – सज्जाद नोमानी.
ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष, इस्लामचे प्रचार मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट केली.…
Read More » -

१५ वी विधानसभा अस्तित्वात; नवनिर्वाचित सदस्यांची यादी राज्यपालांकडे सूपूर्द!
मुंबई: मवळत्या विधानसभेची मुदत मंगळवारी संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पार पडताच लगेचच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने निकालाची अधिसूचना आणि…
Read More » -

गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमलियात दाखल
. उपग्रहाद्वारे टॅग केलेल्या दोन अमूर ससाण्यांपैकी एकाने गुहागर समुद्र किनार्यावरून हवेत झेप घेतली. तो तब्बल ५ दिवस १७ तासांच्या…
Read More » -

भारतातील पहिली बुलेट ट्रेन ‘शिंकनसेन ई-5’ नावाने ओळखणार!
मुंबई : भारतातील पहिली बुलेट ट्रेन शिंकनसेन ई-५ म्हणून ओळखली जाणार आहे. शिंकनसेन नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानी बुलेट ट्रेन त्यांच्या…
Read More »