देश विदेश
-

मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू!
मुंबई : पाणबुडीला मासेमारी नौकेने धडक दिल्याची घटना अरबी समुद्रात घडली असून या धडकेत नौकेवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला. या…
Read More » -

सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा जाहीर!
चंदिगड : पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार…
Read More » -

मुंबईहून इंग्लंडला जाणारे भारतीय प्रवासी कुवेतमध्ये अडकले, 13 तासापासून अन्न-पाण्यापासून वंचित!
मुंबईहून इंग्लंडच्या मॅचेस्टरला जाणारे भारतीय प्रवासी गेल्या 13 तासापासून कुवेतमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना कुठलीही सुविधा मिळालेली नाही. त्यांना अन्न…
Read More » -

राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा
आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही…
Read More » -

केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव पाणी होते.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये…
Read More » -

तीन भारतीय शास्त्रज्ञांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश!
मुंबई : देशभरातील विविध समस्यांवर विज्ञान-संशोधनातून नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी प्रतिष्ठित टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा…
Read More » -

काय ते एक ठरवा! उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्ली बैठकीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 Offers
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख…
Read More » -

मतपत्रिकेसाठी राहुल गांधींची यात्रा! स्वाक्षरी मोहीम राबवणार : नाना पटोले
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर आता मतपत्रिकेवर निवडणुका…
Read More » -

राऊतांच्या टीकेला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर.
धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय…
Read More » -

काँग्रेस पक्ष अखेर भाकरी फिरविणार? संघटनेत तातडीने बदलाची मागणी!
नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा देऊ केलेल्या राजीनाम्याचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला…
Read More »