देश विदेश
-

भारत-पाकिस्तान दोन्हींमध्ये तात्काळ युद्धविराम! ट्रम्प यांचा दावा
भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…
Read More » -

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’चा सुळसुळाट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत.इतकेच नाही…
Read More » -

भारताचा विरोध तरीही पाकिस्तानला फायदा; IMF कडून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी.
भारत आणि पाकिस्तानयांच्यात तणाव वाढलेला असताना पाकिस्तानसाठी फायद्याची बातमी आली आहे. भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (IMF…
Read More » -

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने…
Read More » -

पुण्यात हजार कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम!
*पुणे :* राज्यातील २० शहरांतून आलेल्या १ हजार १८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’…
Read More » -

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू!
:* भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत जात असून पाकिस्तानकडून भारताविरोधी कुरापती सुरूच आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड…
Read More » -

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कर अलर्ट, सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात; राखीव दलांचीही जमवाजमव!
:* पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी…
Read More » -

घाटकोपरचे जवान मुरली नायक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले.
भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या…
Read More » -

पाकिस्तानकडून सीमेवरील ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन्सनी हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!
:* पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात…
Read More » -

आयपीएल २०२५ अनिश्चित काळासाठी स्थगित, BCCI ने केलं जाहीर
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आहे.खेळाडूंच्या…
Read More »