देश विदेश
-

विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा! भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला..
:* गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून…
Read More » -

हॉटेल बुकिंग्ज रद्द! भारत-पाक संघर्षाचा गोव्याच्या पर्यटनाला फटका.
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. राज्यातील हॉटेल व्यवसायावर याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येत असून, आधी…
Read More » -

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तिबेट हादरले!
:* तिबेटमध्ये आज दि. १२ मे पहाटे भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. हे धक्के इतके शक्तिशाली होते की मध्यरात्री झोपेत असलेल्या…
Read More » -

मोदी 200 देश फिरले, पण जगात हिंदुस्थानला मित्र नाही! इंदिरा गांधींचा उल्लेख करत संजय राऊत सरकारवर बरसले! जगामध्ये हिंदुस्थानला मित्र नाही.
मोदी 200 देश फिरून आले, पण हिंदुस्थानचा मित्र कोण हे त्यांनी सांगावे. जगभरात मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींनी ठामपणे या युद्धात…
Read More » -

निर्लज्ज पाकिस्तानची कबुली! म्हणतो, पुलवामा हल्ला रणनीतिक यश
पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाची ठिणगी पडली असतानाच पाकिस्तानच्या लष्कराने २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला केल्याची निर्लज्ज कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या हवाई…
Read More » -

पाकिस्तानकडून आता सायबर युद्धाला सुरूवात, ‘या’ लिंकवर अजिबात क्लिक करू नका
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून घुसखोरीचा…
Read More » -

आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने’; भारत-पाक तणावादरम्यान चीनचं मोठं विधान
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने एक नवीन विधान केले आहे. चीनने म्हटले आहे की आम्ही पूर्णपणे पाकिस्तानसोबत आहोत. चीनचे परराष्ट्र मंत्री…
Read More » -

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन? उमर अब्दुल्ला यांच्या ट्विटनंतर खळबळ
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं काही तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण या कराराच्या केवळ तीन तासांतच पाकिस्तानकडून पुन्हा…
Read More » -

ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ऑपरेशन ‘बुनयान उल मरसूस’.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने या…
Read More » -

शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कमोडोर रघु आर नायर यांचा पाकिस्तानला इशारा
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर शस्त्रसंधीसाठी एकमत झालं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. पहलगाम दहशतवादी…
Read More »