-
महाराष्ट्र

वीज ग्राहकांना १ जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार, महावितरण नवीन दर लागू करणार!
कोल्हापूर :* महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) नवीन वीजदर लागू होणार आहे. यामध्ये सन २०२४-२५…
Read More » -
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर,
अकरावी प्रवेशाच्या कॅप-१ फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळावर आज विभागाकडून पांघरुन टाकत ती ३० जून ऐवजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी परिसरात दोन अपघातात चार जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे दोन द वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शनिवारी सकाळी ९.३०…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईला येणाऱ्या विमानात अचानक बिघाड; 33000 फुटांवर 300 प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर…
मुंबई : एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना आता इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानात शुक्रवारी रात्री उशिरा गंभीर तांत्रिक बिघाड…
Read More » -
स्थानिक बातम्या

कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाचं कार्य पोहोचवून आणि शिवसेनेचं बळ वाढवलं पाहिजेना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न
आज माळनाका, रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे विवाहितेची आत्महत्या.
चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे राहणार्या विवाहितेने बुधवारी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळुणातील प्रसिद्ध वीरेश्वर तलाव झाडा-झुडपांनी वेढला.
चिपळूण शहरातील वैभवात भर घालणार्या वीरेश्वर तलावाचे सौंदर्य सध्या कुरूप दिसू लागले आहे. नगर पालिकेकडून या ठिकाणी नियमित साफसफाई होत…
Read More » -
महाराष्ट्र

हिंदी सक्तीच्या निर्णयाची ठाकरे शिवसेनेकडून होळी.
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या (२९ जून) दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयसमोर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंत्री भरत गोगावले यांनी घेतले रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाचे दर्शन
राज्याचे फलोत्पादन व खारभूमी मंत्री भरत गोगावले हे आज शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्त रत्नागिरीत आले होते रत्नागिरीत आल्यावर त्यांनी रत्नागिरी चे…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा बागायतदारांना १०० टक्के कर्जमाफी द्या, जिल्हा आंबा उत्पादक शेतकर्यांची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न येथील बागायतदार,…
Read More »