-
स्थानिक बातम्या

गणपती उत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे धावणार
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी लक्षात घेता यंदाही मुंबईहून कोकणात जाणारी खास “शिवसेना एक्सप्रेस” रेल्वे सुरू करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण नागरी सुविधांबाबत बेजबाबदारपणा टाळा, आ. किरण सामंत यांच्या सक्त सूचना
लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय गाव भेट दौर्यात ग्रामीण भागातील ’नव्या कामांसह अपूर्ण स्थितीतील विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वाला नेऊ, असा विश्वास आमदार…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावर ’दिवा-सावंतवाडी’ आंजणीत थांबणार.
कोकण मार्गावर नियमितपणे धावणार्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला आंजणी स्थानकात कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने थांबा मंजूर केला आहे. त्यानुसार २८ जुलैपासून एक्सप्रेस आंजणी…
Read More » -
महाराष्ट्र

आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागूआयटी बदलासाठी टपाल कार्यालयाचे व्यवहार २ ऑगस्टला बंद राहणार
भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बंद केलेली वाहतूक तब्बल १५ तासांनंतर सुरू
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात वाणी पेठ येथे उलटलेल्या गॅस टँकरमुळे बंद असलेली महामार्गावरील वाहतूक तब्बल १५ तासांनंतर दुपारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा नियोजन समितीमधून चिपळूण विभागावर अन्याय माजी आमदार नातू यांचा आरोप
ग्रामीण भागातील कार्यकर्ते व सरपंच याना अपेक्षा असते की जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद बांधकाम विभागाची कोण कोणती कामे आणता…
Read More » -
देश विदेश

नवी दिल्ली : निवडणूक आयोगासोबत शिवसेना शिष्टमंडळाची बैठक
आज नवी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या आयोग सभागृह, निर्वाचन सदन, अशोक रोड येथे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीला महाराष्ट्राचे उद्योग व…
Read More » -
Uncategorised

मुंबई गोवा महामार्गावरीलहातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याने ठप्प झालेली आता वाहतूक सुरू ,,______
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठ्याजवळ सोमवारी रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. टँकरमधून सुरू झालेली गॅस…
Read More » -
महाराष्ट्र

,सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; “लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रात ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा”
महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं म्हणजे बहीण आणि भावाचं नातं. या निर्मळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गमध्ये २५ वर्षांनी आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती, महाराष्ट्रात या प्रजातीची प्रथमच नोंद
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी ‘चिकट मत्स्याक्षी’, ‘भुईचाफा’, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन…
Read More »