-
स्थानिक बातम्या

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली नंबर 1 इथे त्यांनी आज…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे ७१ हजार रुपयांची वीज चोरी
वाढत्या वीज दरामुळे काही लोकांकडून वीज चोरीचे प्रकार घडत असून रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथे आरोपी फराद शहा याने अंदाजे ७१…
Read More » -
महाराष्ट्र

रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मुंबई :- मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण तालुक्यातील नाभिकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथे राहणारे नारायण विठोबा जाधव (९०) हे नाभिक व्यवसाय करण्यासाठी जात असताना कळंबस्ते पवारवाडी येथे रेल्वे…
Read More » -
स्थानिक बातम्या

साहित्य संमेलनास ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-डॉ. सौ.शमिका चोरगे
कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत असलेल्या जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या व साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील नमन चालले परदेशवारीला
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील निलेश किंजळकर या युवकाने सहा वर्षातच झांजगी नमनाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. तालुक्यातील शिवभक्त…
Read More » -
महाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी! पार्थ पवार होणार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालंय.राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदाची जबाबदारी पार्थ पवार यांच्याकडे…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा – राजापूरचेआमदार किरण सामंत यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये 56 जिल्हा परिषद गट व 112…
Read More » -
स्थानिक बातम्या

काजू मंडळाची कार्यकक्षा वाढवली; जाणून घ्या, कोकणाला काय फायदा होणार!
महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना २०२३ मध्ये करण्यात आली. मंडळ कृषी आणि पणन मंडळाशी संबंधित आहे. काजू लागवड, उत्पादन कृषी…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रभाग १५ मध्ये नगरसेवक चषक २०२६ चे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांच्या शुभहस्ते दिमाखात उद्घाटन
प्रभाग क्रमांक १५ मधील युवा फ्रेंड्स तेली आळी यांच्या वतीने आयोजित व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगरसेवक चषक २०२६ स्पर्धेचे…
Read More »