
पावसाळी वेळापत्रक सुरू होताच पहिल्याच दिवशी रेल्वे १० तास उशिराने धावली.
कोकण मार्गावर रविवारपासून पावसाळी. वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पावसाळी वेळापत्रकाच्या पहिल्याच अनेक गाड्या. विलंबाने धावत होत्या. ‘जबलपूर-कोईमतूर’ ला तब्बल १० तासांचा लेटमार्क मिळाला. अन्य १३ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवासी खोळंबले. ’विकेंड’ला उशिरा धावलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाळी वेळापत्रकाच्या अंमलबजावणीनुसार २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार आहे.www.konkantoday.com