SindhudurgNews
-
स्थानिक बातम्या

रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होणार! : उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई : राजापूर तालुक्यात होणार्या रिफायनरी प्रकल्पाला जनसामान्यांतून पाठिंबा मिळत असल्याने आता त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प…
Read More » -
स्थानिक बातम्या

आडवली येथे रेल्वे ट्रॅकवर चालत्या मालगाडीखाली आत्महत्या
लांजा : चालत्या मालगाडीखाली झोकून देत 56 वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील आडवली रेल्वेस्टेशन येथे गुरुवारी 15 सप्टेंबर…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेनेच्या चिन्हावर आणि वाघावर अधिकार गाजवण्याचा गद्दारांचा खेळ संपत आलाय : खासदार विनायक राऊत यांची टीका
चिपळूण : शिवसेनेतील 40 गद्दार आमदारांनी बंड केले. त्यांनी हिंमत असेल आताच राजीनामा देऊन मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. शिवसेनेच्या नावावर, चिन्हावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिंदे गटाला समर्थन देणार्या चिपळुणातील पदाधिकार्यांची हकालपट्टी
चिपळूण : शिवसेनेची शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. 16 रोजी चिपळुणात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खा. विनायक राऊत…
Read More » -
स्थानिक बातम्या

लम्पी आजार ; जिल्हा नियोजनमधून एक कोटी निधीची तरतूद
रत्नागिरी : लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी निधीची तरतूद जिल्हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त; आता पुन्हा आणखी एका शिक्षणाधिकार्याची भर पडणार
रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागात सध्या अनेक पदे रिक्त आहेत. दोन उपशिक्षणाधिकार्यांसह 9 गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

भैरागड – भोपाळ येथे अग्निवीर सैन्य भरती
रत्नागिरी : ई.एम.ई. सेंटर भैरागड भोपाळ, येथे 19 सप्टेंबरपासून हेडक्वॉर्टरस युनिट कोटामधून अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आलीआहे. या भरतीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजातून महिला बेपत्ता
लांजा : गणेशोत्सवासाठी सामान खरेदीसाठी आलेली महिला शहरातील कोत्रे हॉटेल समोरून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी घडली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील मांडवी बीच स्वच्छतेसाठी हजारो नागरिक किनार्यावर उतरणार
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन 17 सप्टेंबर 2022 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘किसान सन्मान’चा लाभ घेणाऱ्या 50 हजार लाभार्थ्यांची नावे रद्द; जिल्ह्यात ई- केवायसीचे 69 टक्के काम पूर्ण
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे ई- केवायसीचे अर्थात आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असून 69 टक्के…
Read More »