ratnagirinews
-
राष्ट्रीय बातम्या

पुढील किल्ले भाडेतत्वावर दिले जाणार; पर्यटन मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
राज्यातील 25 किल्ले लग्नसमारंभ आणि हॉटेलसाठी भाड्याने देऊन पर्यटनाला चालना देणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्य सरकारकडून सारवासारव करण्यात येत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

डॉक्टरांअभावी अनेक १०८ रूग्णवाहिका बंद पडण्याच्या मार्गावर
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शासनाने १०८ या रूग्णवाहिका रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलासा दिला होता.परंतु गेले काही दिवस रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळुणात महामार्गावरील खड्डय़ांमुळे तरुणीचा बळी
मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. चिपळूण जवळ महामार्गा वरील खड्ड्यामुळे प्रियांका शिंदे या तरुणीचा नाहक बळी गेला आहे.बहादूर शेख…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगर परिषदेचा निषेध करण्यासाठी काळ्या छत्र्या उघडून नागरिक करणार आगळे आंदोलन
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यापासून शहरातील अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत.असे असूनही नगर परिषद…
Read More » -
स्थानिक बातम्या

शंभर फूट उंचीवरील राष्ट्रध्वजाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सर्व भारतीयांचा अभिमान असलेल्या शंभर फूट उंचावरील राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी सुनील…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्राथमिक फेरीसाठी यंदा रत्नागिरीसह प्रथमच दापोली केंद्र नव्याने सुरू…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण मराठी साहित्यसंमेलन २०२० साली नाटे गावात साजरे होणार
राजापूर: सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी २०२० मध्ये राजापूर तालुक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या यशवंतगडाच्या पायथ्याशी नाटे येथे आयोजित केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

समुद्रात परप्रांतीय मच्छिमार नौकांकडून मासेमारी सुरूच
रत्नागिरी: पावसामुळे जिल्ह्यातील नौका अद्यापही बंदरात असल्या तरीही जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात परप्रांतीय नौकांची घुसखोरी सुरू झाली आहे. खवळलेल्या समुद्राची पर्वा…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरपीआयच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी विनोद कांबळे
रत्नागिरी:आरपीआय आठवले गटाच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी उद्योजक विनोद कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आरपीआयच्या रत्नागिरी तालुका, शहरातील निवड कार्यकर्त्यांची संयुक्त…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बीएसएनएलचे कर्मचारी संकटात ८० हजार कर्मचार्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती
मुंबई: तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे.…
Read More »