ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

मंगळसूत्र चोरीच्या संशयावरून कामवाली विरुद्ध गुन्हा दाखल
हातखंबा येथील राहणाऱ्या विद्या सावंत यांच्या घरातील मंगळसूत्रात चोरल्याच्या संशयावरून सोनाली पावसकर या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीही…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाणी दूषित झाल्याने खेड शहराला नातूनगर धरणातून पाणीपुरवठा
मुंबई गोवा महामार्गावरील बोरज येथील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने घातक रसायन आेतल्यामुळे बोरज गावासह धरणातील पाणीपुरवठा दूषित झाला होता .या…
Read More » -
स्थानिक बातम्या

आदेश भाऊजी उद्या दापोलीत
दापोली खेड मंडणगड विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी होम मिनिस्टर फेम आदेश भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हे उद्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा येथे कार अपघातात आेणी येथील व्यापारी मृत्युमुखी
मुंबई गोवा महामार्गावर लांज्याजवळ बागेश्री स्टॉपजवळ लक्झरी बस व कार यांच्या झालेल्या अपघातात आेणी येथील व्यापारी सदाशिव भारती हे गंभीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

फोटो काढल्याच्या संशयावरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फुटले एकमेकांचे मोबाइल
रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमध्ये मुलाच्या उपचारासाठी आलेल्या इसमाने फोटो काढला या संशयावरून संतप्त झालेल्या डॉक्टराने त्या इसमाचा मोबाइल फोन हातात घेऊन…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिलेवर हल्ला करून फिशरीज कॉलेजच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
रत्नागिरी येथील फिशरीज कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या महेश पाडावे याने आपल्या महिला सहकारी लिपीक छाया चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा पुरस्कार
कोकणचे सुपुत्र व प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे नाट्य चित्रपट दूरदर्शन क्षेत्रातील यशस्वी कलावंताला दिला जाणारा…
Read More » -
Uncategorised

देवरुख शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा
देवरुखवासियांना सध्या गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेले दोन दिवस नळाला गढूळ पाणी येत आहे यामुळे साथीच्या भीतीने नागरिकांना खासगी…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली परिसरात परत भूकंप सदृश्य धक्का
गेले काही दिवस दापोली परिसरात भूकंप सदृश्य धक्क्याचे गूढ अजूनही सुटलेले नाही असे असताना परत सकाळी एकदा भूकंप सदृश्य धक्का…
Read More » -
स्थानिक बातम्या

कलम 370 रद्द केल्यानेच जम्मू, काश्मीरचा खरा विकास- डॉ. विनय सहस्रबुद्धे
रत्नागिरी-1947 पासून जम्मू काश्मीरमध्ये आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती होती. काही राजघराणी फायदा उठवत होती. तत्कालीन राज्यकर्त्यांनी…
Read More »