ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

नागरिकत्व कायदा नागरीकत्व देण्याचा आहे, काढून घेण्याचा नाही-चंद्रकांतदादा पाटील
मुस्लीम समाजामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे गैरसमज दूर करा. हा कायदा नागरीकत्व देण्याचा आहे, काढून घेण्याचा नाही. जगात 182 देशात नागरिकत्व…
Read More » -
स्थानिक बातम्या

बिबट्याने मुक्काम हलवल्याचा वनखात्याचा दावा
गेले काही महिने रत्नागिरी तालुक्यातील पावस, गणेशगुळे, मावळंगे, गावखडी भागात बिबट्याने गावातील लोकांवर विशेषतः दुचाकीवरून जाणार्या लोकांवर हल्ले केले होते.…
Read More » -
स्थानिक बातम्या

लिटील व्हॉईस ऑफ रत्नागिरीचे सहावे पर्व रंगणार आज ७ जानेवारीला
जिल्ह्यातील बाल संगीत कलाकारांच्या टॅलेंटला संधी देणार्या लिटिल व्हॉईस ऑफ रत्नागिरीचे सहावे पर्व आज ७ जानेवीराला सायंकाळी ६.३० वाजता स्वा.…
Read More » -
स्थानिक बातम्या

एमआडीसीत गाजलेल्या कोकेन तस्करी प्रकरणी आरोपीची सुटका,ते कोकेन नसल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध
पाच महिन्यांपूर्वी रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी येथे ग्रामीण पोलिसांनी कोकेन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले होते रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढी मोठी कामगिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरटीओ कार्यालयाचा कारभार मराठीतून व्हावा -जनतेची मागणी
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील बहुतांशी प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. वाहनांना परवाना देणे, नोंदणी नुतनीकरण मर्यादित कालावधीसाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

टायर फुटून धडक दिल्याने वाकेड घाटात अपघात, तीनजण जखमी
लांजाजवळील वाकेड घाटात समोरील गाडीचा टायर फुटून गाडी मोटरसायकलवर येवून आदळल्याने मोटरसायकलवरील दयानंद गुरव, समीर शिंदे व प्रथमेश शिंदे हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

क्रिकेट खेळून परतणार्या तरूणाचा हातातील बांबूचा एमएसईबीच्या वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू
चिपळूण उक्ताड येथील एन्रॉन पुलाजवळ क्रिकेट खेळून परतणार्या तरूणाच्या हातात असलेल्या लाकडी बांबूचा स्पर्श एमएसईबीच्या ओव्हरहेड वायरला झाल्याने या तरूणाचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

बँकांची खाते आधारकार्डशी जोडली नसल्याने कर्जमाफीला पात्र असलेले शेतकरी अडचणीत
नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आल्याने शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली असून या योजनेमार्फत शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळणार…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले, आंबा, काजू बागायतदारांना चांगले दिवस
गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणाच्या बदलामुळे पावसाने मुक्काम वाढविला होता. त्यानंतर पाऊस केल्यानंतरही आंबा व काजू पिकासाठी आवश्यक असलेले थंडीचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रेल्वेतून पडल्याने झारखंडातील तरुणाचा मृत्यू
कोकण रेल्वे महामार्गावरील कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनिल खाका राहणार झारखंड या तरुणाचा कोकण रेल्वेमार्गावरील सोनगाव पुलाजवळ रेल्वेतून पडून मृत्यू…
Read More »