konkantoday
-
स्थानिक बातम्या

केश कर्तनालये सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी व विशेष आर्थिक सहाय्य मिळावे या मागणीसाठी नाभिक समाज हितवर्तक समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. नाभिक समाजाने केशकर्तनालये पूर्णपणे बंद ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन केले होते. त्यानंतर इतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय-भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार
कोकणच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणार्या रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय आहे. रिफायनरी प्रकल्प राजापुरात होण्यासाठी तुम्ही…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता
राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्यात आणखी ४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
काल सायंकाळपासून ४रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याच रत्नागिरीतील २ दापोली १ आणि देवरुख १कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

जर सलून वा पार्लर सुरू केल्यास प्रशासन यात लक्ष घालून कारवाई करणार?
राज्य शासनाकडून लोकांच्या संदर्भात या सूचना व निर्देश येतात ह्याची अमंलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे का त्यामुळे दुकाने…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये -अनिलकुमार जोशी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य शासनाने आतताई, घाई-घाईने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले –विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले ,चीनच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या ४३ वर पोहोचली
भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी दुपारी भारतीय सेनेचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेच्या त्या कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह
कोकण रेल्वेच्या २८ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव आल्याने रेल्वे कोकण रेल्वेकर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वेचे बेलापूर येथिल कर्मचारी १३ तारखेला काेराेना…
Read More » -
स्थानिक बातम्या

चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा
चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळानंतर हळूहळू कोकण उभं राहतंय. राज्य सरकारनं कोकणवासियांना…
Read More »