konkantoday
-
स्थानिक बातम्या

जोरदार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ काही ठिकाणी किरकोळ नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका
कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात आहेत. मात्र त्या ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकीत अनुदानासाठी ३० कोटी ९३ लाख रूपये मंजूर-उदय सामंत
मुंबई, दि. ३ : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन २०१९ – २० या आर्थिक वर्षातील देय थकीत अनुदानासाठी ३० कोटी…
Read More » -
स्थानिक बातम्या

वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची कमतरता, महाराष्ट्र समविचारी मंचाकडून उपोषणाचा इशारा
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात गेली दहा बारा वर्षे अत्यावश्यक वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. सध्या कोरोनाने रत्नागिरी जिल्ह्यात उग्र रूप धारण…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणसह मुंबईतील काही भागांत जोरदार पाऊस
राज्यातील मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून कोकणसह मुंबईतील काही भागांत जोराचा पाऊस कोसळत आहे. शहरातील उपनगरांत होत…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात सरासरी ९२.७१ मिमी पावसाची नोंद,संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी बाबत भाजपचे राज्यपालांना निवेदन
गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात आहे. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

चार दिवसात खेडमध्ये तब्बल ५१ जणांचा अहवाल पॉंझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली
खेड : गेल्या चार दिवसात खासगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील तब्बल ५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

निसर्ग वादळात बंद पडलेली इंटरनेट सेवा आयोगाच्या पत्रा नंतरही अजूनही बंदच
निसर्ग चक्री वादळाच्या आपत्तीने कोलमंडलेली मोबाईल आणि इंटरनेट सेवा 3 जून पासून ठप्पच असल्याने त्याचा थेट परिणाम हा ऑनलाईन शिक्षणावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

५ ऑगस्टला श्रीराम मंदिर निर्माण भूमिपूजन सर्वांनी सणाप्रमाणे साजरा करावे ,रत्नागिरीतील विविध मंदिर संस्था व प्रतिष्ठान यांचे आवाहन
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्री राम मंदिर निर्माण भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या दिवशी रत्नागिरीतील सर्व हिंदू बांधवांनी सणाप्रमाणे…
Read More »