konkantoday
-
स्थानिक बातम्या

जिल्हा बँकेने ९३२० शेतकर्यांना दिली २६ कोटी ५ लाख रुपयांची कर्जमाफी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ सप्टेंबर अखेरपर्यंत ९३२० शेतकर्यांना २६ कोटी ५ लाख ९९ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील उद्योजक, व प्रसिद्ध निर्यातदार रफीक शेठ नाईक यांचे मुंबई येथे निधन
रत्नागिरी येथील जेष्ठ उद्योजक,प्रसिद्ध निर्यातदार व एम डी नाईक यांचे सुपुत्र रफिकशेठ नाईक यांचे मुंबई येथे आज सकाळी निधन झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

२१ व्या वर्षी अमेरिकेत पायलट, चिपळूणच्या सुपुत्राची गगनभरारी
चिपळूण तालुक्यातील पोसरे येथील महम्मद युसून आसिफ खोत याने अमेरिकेमधील ग्लोबल ऍकॅडमीमधून वयाच्या २१ व्या वर्षी पायलट होण्याचा बहुमान मिळविला…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरामध्ये नवीन कोविड सेंटरची परवानगी देताना नियमांचे पालन व्हावे
चिपळूण शहरामध्ये नवीन कोविड सेंटरची परवानगी देताना सदर कोविड सेंटरच्या पार्किंगची सोय, सांडपाणी वाहतुकीची व्यवस्था, रहिवासी क्षेत्र किती जवळ आहे…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळा
जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळेचे उदघाटन…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापार्यांच्या विरोधामुळे राष्ट्रीय महामार्गासाठीचे वाढीव भूसंपादन स्थगित
संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापार्यांच्या विरोधामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी सुरू असलेली वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.भूसंपादनासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू, -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
शिवसेनेबरोबर राज्यात सरकार स्थापनेची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘ सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही,…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू,-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एरियल फोटोग्राफी करताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. राज्यातले हे वैभव आणि सौंदर्य डोळ्यांत मावत नाही. ते जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अद्याप अपयश
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात बिबट्याने चौघांवर हल्ला केल्यानंतर वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कॅमेरे व पिंजऱ्याच्या माध्यमातून गेले बारा दिवस विशेष…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

करोना महामारी मुळे सर्वसामान्यांची वीजबिलामुळे दमछाक होत असताना राज्यातील१५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलंच पाठवली नाहीत
करोना महामारी मुळे सर्वसामान्यांची वीजबिलामुळे दमछाक होत आहे असे असताना राज्यातील बड्या १५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलं…
Read More »