konkanrailway
-
स्थानिक बातम्या

उदय सामंत यांनी माझ्या नादी लागू नये आमदार भास्कर जाधव असे का म्हणाले
चिपळूण पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या घराकडेम्हणजेच ते ज्या जिल्ह्याचे पालकआहेत, त्या जिल्ह्याकडे पाहावे, माझ्या नादी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपने जाणीवपूर्वक महामार्ग रखडविला : आ. भास्कर जाधव यांचा आरोप
कोकणातील खासदार, आमदारांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामरखडले, असे सांगणाऱ्या मनसेने हा प्रकल्प नॅशनल हायवेचा आहे, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रेल्वेच्या इतर गाड्यांबरोबरच अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.मुंबईतून मोठ्या संख्येने…
Read More » -
फोटो न्यूज

-
स्थानिक बातम्या

राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करा
राजापूर येथे असलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मांगणी आज शिवसेना अल्पसंख्यांक सेनेने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोषण ट्रॅकर प्रणालीत रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
महिला व बालकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे येथे आयोजित केलेल्या अंगणवाडी कर्मचारी व महिला…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना साहित्याचा सहवास देणे काळाची गरज-सत्यविनायक मुळ्ये
समाजात सगळीकडे नकारात्मकता आणि अरसिकता वाढलेली असताना कोकणात मात्र संस्कृती आणि साहित्यप्रेम, निकोप साहित्यनिर्मिती प्रक्रिया अजूनही टिकून असल्याने या बाबी…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना आता एलएचबी डबे
कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांसह धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी – मिया नागपूर महामार्गाच्या अपिलाची प्रकरणे प्रलंबित
रत्नागिरी मिया नागपूर महामार्गाच्या कामाला चांगली गती मिळाली आहे; परंतु रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील दोन ते अडीच हजार अपिलाची प्रकरणे प्रलंबित…
Read More » -
स्थानिक बातम्या

मनसे कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यात खळखट्याक सुरूच
मुंबई गोवा महामार्ग रखडल्याच्या मुद्द्यावर रत्नागिरी जिल्ह्यात कोकण जागर यात्रा सुरू झाली.मनसेच्या या जागर यात्रेत राज ठाकरे यांचं भाषणही झालं.…
Read More »